महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेचे कामकाज सुरु राहणार

Bank

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येईल असा आदेश काढला आहे. राज्यात … Read more

सावधान..! संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिराल तर…मोबाईल व्हॅन करणार कोविड टेस्ट

औरंगाबाद : जिल्ह्य़ात कोराना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांची मुख्य चौकात मोबाईल व्हँनमध्ये कोविड-19 टेस्ट करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन व पोलिस विभागाच्या सहाय्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हँनची नजर असणार आहे. संचारबंदीदरम्यान दररोज सकाळी … Read more

मिशेन बिगेन अगेन ः संचारबंदीच्या मनाई आदेशात 30 एप्रिलपर्यंत वाढ

औरंगाबाद | राज्य शासनाच्या आदेशानुसार मिशन बिगेन अगेन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्‍यात आलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी शहर व ग्रामीण भागात  30 एप्रिलपर्यंत रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी संचारबंदी, मनाई आदेश लागू राहणार आहेत. त्यामध्ये या आदेशामध्ये खालील प्रमाणे अंशत: बदत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे काढण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागू; काय सुरु अन् काय बंद राहणार?

औरंगाबाद : कोरोना  विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे लोकांच्‍या एकत्र येण्‍यास  प्रतिबंध करणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार जिल्ह्यात वेळोवेळी लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत. सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्‍ह्यात कोव्‍हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्‍याचा प्रतिबंध करण्‍यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्‍ह्यात लॉकडाऊन करणे आवश्‍यक असल्याने … Read more

प्रेमासाठी सर्वकाही…कोल्हापुरातल्या युवकाचा भन्नाट पराक्रम; अडीच किमी रस्त्यावर लिहिले I Love You

कोल्हापूर | प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… मराठी कवींनी प्रेमाचे हे असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे हे प्रेमवीर प्रेमात प्रेरित होऊन काय काय करतील काही सांगता येत नाही. कोल्हापुरात अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका युवकाने जयसिंगपूर-धरणगुत्ती अशा रस्त्यावर साधारण दोन ते अडीच … Read more

विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे. महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अजून 36 तासांची संचारबंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रात देखील कोरोना झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात पुन्हा ३६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत संचार बंदी करण्यात आली असून मागील आठवड्यात सुद्धा … Read more

संचारबंदीच्या काळात चॅटिंगमुळे विवाह- संबंध धोक्यात, नागपूर मध्ये ६०० हून अधिक तक्रारींची नोंद

Online Chatting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संचारबंदीच्या काळात वाढलेल्या चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांचे संसार बिनसले आहेत. नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे याबाबत ६०० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. संचारबंदीमध्ये पती-पत्नी २४ तास घरात बंदिस्त झाले होते. बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मीडियावर पती-पत्नीचं इतरांशी चॅटिंग करण्याचं प्रमाण वाढलं … Read more

२५ सप्टेंबर पासून सुरु होणार ४६ दिवसांची कडक संचारबंदी? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक  वाढतच आहे.  एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५० लाखांच्या पार झाला आहे.  सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  मात्र अफवांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर २५  सप्टेंबरपासून ४६  दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचा संदेश फिरतो आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more