जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर खेळाडूंनी आपले लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. तसेच भारतीय संघ पुढील महिन्यात १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद … Read more

आयपीएल रद्द होताच ‘या’ अँकरने चक्क नवऱ्यालाच लावले कामाला

Priti Dahiya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बीसीसीआयने हि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हि स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे कोरोनाने निधन

Kishan Rungta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण अखेर शेवटी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशन रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

मैदानात पुन्हा घुमणार ‘इंडिया, इंडिया’चा नाद; क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियमध्ये एंट्री

मुंबई । गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे भारतात क्रिकेट सामने झाले नाहीत. आयपीएल २०२० स्पर्धा झाली पण ती युएईमध्ये त्यामुळे चाहत्यांना घरीच बसून सामने पाहावे लागले. भारतीय संघ आता एक वर्षानंतर घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. अशा वेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपासून भारतीय चाहत्यांना मैदानात प्रवेश मिळणार … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more

…तर पतंजली, जिओ, BYJUS सारख्या कंपन्याना पराभूत करून Tata Sons ला मिळणार IPL 2020 ची स्पॉन्सरशिप?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग-आयपीएल प्रायोजकतेच्या शर्यतीत सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्स आघाडीवर आहेत. या शर्यतीत सामील झालेल्या इतर कंपन्यांमध्ये पतंजली आयुर्वेद आणि जिओ याशिवाय ई-लर्निंग प्लॅटफॉर्म BYJUS आणि अनअ‍ॅकॅडमी (Unacademy) फँटसी स्पोर्ट्स फर्म ड्रीम 11 हेही आहेत. या सर्व कंपन्यांनी आपले Expression of Interest (EOI) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पाठविले … Read more

IPL च वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार ! – BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचं कळतंय. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये IPL स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं … Read more