शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी सरकार करू शकते अधिक सुधारणांची घोषणा, यावेळी कोणाचा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीचा रोग आणि लॉकडाऊनमुळे देशातील व्यवसायिक जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वाढीचा दर आधीच शून्याच्या खाली पोहोचला आहे. उद्योग व्यवसायासह कामगारांचीही स्थिती नाजूक आहे. अर्थ मंत्रालयाचे प्रधान सल्लागार यांनी सीएनबीसी-आवाज यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, अर्थसंकल्पाच्या आधी सरकार अनेक सुधारणांची घोषणा करू शकते. त्याद्वारे सरकार … Read more

आता फक्त तीन कागदपत्रांवर बनवले जाणार किसान क्रेडिट कार्ड, पीसी किसान योजनेशी जोडली गेली केसीसी योजना!

kisan credit card

नवी दिल्ली । शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करीत असून राजकीय पक्ष कर्जमाफीसाठी मतदान घेण्याचे जाहीर करीत आहेत. या दोन गोष्टींमधील सत्य म्हणजे कर्जाशिवाय शेती होऊ शकत नाही. सावकार किंवा सरकारने कर्ज कोणाकडून घ्यावे हे आता ठरवायचे आहे. मोदी सरकारने मार्च 2021पर्यंत देशात 15 लाख कोटी रुपयांची कृषी कर्जे वाटण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, सध्या देशातील 58 … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली खास सुविधा, जर अडकले असतील 2000 रुपये तर ‘या’ मार्गाने तपासा

हॅलो महाराष्ट्र । शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. सरकारची ही योजना शेतकऱ्यांना थेट रोख ट्रान्सफरसाठीची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत 6 हप्ते जाहीर … Read more

शेतकऱ्यांची कांदा बियाणांसाठी लगभग

onion seed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे केंव्हाचेच विकून झाले आहे. बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर तसेच आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत … Read more

‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार

पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने  केला आहे.  ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट  मित्रांच्या  दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘  शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी  पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे . कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर … Read more

‘अशी’ पेरणी तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय माणुस जुगाड करण्यात नेहमीच वरचढ ठरतो. यात शेतकरी मित्रही काही कमी नाहित. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. https://twitter.com/ArshadWarsi/status/1306784776095969281 सदर व्हिडीओ … Read more

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more