मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more

माजी खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं ; सचिन सावंतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं खा. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ज्यांच्यावर सगळ्या देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. त्या संसदेच्या सातवेळा सदस्य असणाऱ्या माजी खासदार मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की … Read more

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर … Read more

डेअरी व्यवसायाकरिता देशभर फिरण्यासाठी विकत घेतले चक्क हेलिकॉप्टर !

भिवंडी | महाराष्ट्रामधील भिवंडी येथील एका उद्योजक शेतकऱ्याने आपल्या डेअरी व्यवसाय वाढीसाठी, देशभर करण्याकरिता हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. जनार्दन भोईर असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी नुकताच डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. भोईर यांचा शेतीसह बांधकामाचा व्यवसाय सुद्धा आहे. डेरी व्यवसायाच्या वाढीसाठी देश यात्रा करावी लागत असल्यामुळे यात्रा सुखकर व्हावी यासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत … Read more

गेल्या 4 वर्षात 2000 च्या 33 कोटींपेक्षा जास्त बनावट नोटा पकडल्या गेल्या, आपल्या राज्यात कोणत्या बनावट नोटा अधिक चलनात आहेत हे जाणून घ्या

नवी दिल्ली । बनावट नोटांचे (Fake Currency) चलन भारतात नवीन नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात झालेल्या नोटबंदीनंतर असे वाटले होते की, आता बनावट नोटांचे फसवे व्यापार रोखले जातील. मात्र, तसे अजिबात झाले नाही, अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचे जाळे सुरूच आहेत. ग्वाल्हेर एसटीएफने एका दिवसापूर्वी अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटांसह काही लोकांना अटक … Read more

PM-Kisan: सुमारे 33 लाख अपात्र शेतकऱ्यांना मिळाले पीएम-किसानचे पैसे, आठवा हप्ता कधी जाहीर होणार, हे जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 32,91 लाख अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यात 2,326 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी काही लोक हे टॅक्स भरणारे आहेत. याबाबत माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले की,” राज्य सरकार याची चौकशी करीत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकार लघु … Read more

केंद्र सरकारने जारी केला GST भरपाईचा 14 वा हप्ता, कोणत्या राज्यांना किती मदत मिळाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांच्या महसूल कमाईला मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर आर्थिक क्रियाकार्यक्रम, उत्पादन आणि विक्री कित्येक महिने स्थिर राहिले. त्यामुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी … Read more

जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला 13 वा हप्ता, राज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत 78 हजार कोटी

नवी दिल्ली | कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र व राज्यांचा महसूल आलेख झपाट्याने खाली आला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम ठप्प पडले आणि त्यामुळे जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांपुढे दोन पर्याय ठेवले आहेत. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी … Read more

पीएम किसान योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळाले पैसे, माहिती अधिकारातून मिळाली माहिती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले गेले आहेत. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी किंवा ज्यांच्याकडे … Read more