‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत … Read more

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची … Read more

क्रिकेटमधील नव्या नियमांवरून सचिन आणि सौरवने ICC ची उडविली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही दोन नावं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्या दोघांनी मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारतीय क्रिकेटला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी अगदी समर्थपणे पेलली. वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात … Read more

“सलमान खानने माझ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारावी”,पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

मुंबई l माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी. अशी इच्छा एका पाकिस्तानी क्रिकेटूने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अस या क्रिकेटपटूच नाव आहे. शोएब अख्तर याने सलमान खानच्या कामाचं अनेक वेळा कौतुक केलं आहे. शोएब हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. … Read more

३९ हजार रुग्ण असताना दारूची दुकाने उघडली ! याला म्हणतात खतरों के खिलाडी…

मुंबई |५५० करोनाग्रस्त रुग्ण होते, तेव्हा लॉकडाऊन केल. आणि आता ३९ हजार रुग्ण आहेत, तेव्हा दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. यालाच म्हणतात खतरों के खिलाडी अस ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सरकारचा समाचार घेतला आहे. सध्या करोनाग्रस्त रुग्णांनी थैमान घातलं आहे. त्यात आता लोक दारुसाठी दुकानासमोर गर्दी करत आहेत. ही गर्दी करणे देखील … Read more

माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार… तुरुंगातून सुटताच या अभिनेत्याने केलं ट्विट

मुंबई | वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेता एजाज खान ला अटक झाली होती. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एक ट्विट केल आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. अखेर न्यायाचा विजय झाला. माझे वकिल नाजनीन खत्री आणि जोहेब शेख यांचे मनापासून आभार. धन्यवाद!” अशा आशयाचे ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सर्वांचे आभार मानले आहेत. दरम्यान एजाज … Read more

ट्रोल करणार्‍यांना बबिता फोगाटचे व्हिडिओ पोस्ट करुन प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामध्ये वाढ होण्याचे कारण तबलीघी जमात यांच्यावर भाष्य केल्यानंतर महिला कुस्तीपटू बबीता फोगट चर्चेत आली आहे. यावरूनच तिला ट्विटर आणि फेसबुकवरही बर्‍यापैकी ट्रोल केले गेले आहे.एवढेच नाही तर तिला धमकीचे कॉलही आले आहेत.बबीताने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.ट्रोल करणार्‍यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बबीताने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत एक … Read more

भारतीय आर्मीला फेक म्हणणार्‍या जस्टिस काटजूंना निवृत्त जनरलने दिले ‘हे’ प्रत्युत्तर

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू हे त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. यावेळीही ते भारतीय सेनेवर केलेल्या टीकेमुळे वादात सापडले आहेत.न्यायमूर्ती काटजू यांनी एक ट्विट केले की सैन्यशक्ती ही आर्थिक सामर्थ्याने येते. जोपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत नाही तोपर्यंत भारतीय सैन्य हे बनावट सैन्यच राहील,जे फक्त पाकिस्तानसारख्या बनावट सैन्यासहच लढा … Read more

अमिताभ बच्चन यांचे ट्विट झाले व्हायरल,लिहिले – आजकाल एखाद्याच्या पायाला स्पर्श करून त्याचा आदर करण्याची नाही गरज …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन चित्रपटांसह आपल्या ट्वीटमुळेही चर्चेत असतात. त्याचे ट्वीट्स त्वरीत सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी पुन्हा ट्विट केले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अमिताभ बच्चन यांनी लिहिले: “आजकाल एखाद्याच्या पायाजवळ स्पर्श करुन त्याचा आदर करणे आवश्यक नाही … त्यांना पाहताच आपला मोबाइल बाजूला ठेवणे हा मोठा सन्मान आहे.” … Read more

तमाम मराठी जनांना ‘पानिपत’ सिनेमा पाहण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन

मोठी उत्सुकता लागून असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ६ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या लढाई वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अर्जुन कपूर , क्रिती सेनॉन , संजय दत्त या तगड्या कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सध्या सर्व स्तरातून चित्रपटाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे आणि हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.