मोफत राशन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार कारवाई, आता करता येणार ‘या’ नंबरवर थेट तक्रार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारास मान्यता मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत ८० कोटीहून अधिक लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुलाबी, पिवळ्या, खाकी राशनकार्ड सहित ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीत अशाही … Read more

‘या’ बंद झालेल्या बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता रिफंड होतील खात्यात अडकलेले पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 एप्रिल रोजी सीकेपी बँकेचा परवाना रद्द केला होता, त्यानंतर या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर सर्व ग्राहकांचे पैसे हे या बँकेत अडकले होते. परंतु आता सुमारे दोन महिन्यांनंतर या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा एफडीचा रिफंड … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

नोव्हेंबरपर्यंत तांदूळ व डाळी मोफत मिळवण्यासाठी रेशन कार्डला 31 जुलैपर्यंत आधारशी लिंक करावे लागेल; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चमध्ये, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण या पॅकेजअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. याअंतर्गत, ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशा सर्वाना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू / तांदूळ आणि दरमहा एक किलो हरभरा मोफत देण्यात येत आहे. हे मोफत धान्य सध्या रेशन कार्डावर … Read more

आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना … Read more

अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘निर्मला अक्का’ असा उल्लेख करत आव्हाडांनी हाणला टोला, म्हणाले..

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी मजुरांची भेट घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना  ड्रामेबाज म्हणणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टोला हाणला आहे. एखाद्याविषयी माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ही ड्रामेबाजी असेल तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला आव्हाड … Read more

SBI ग्राहकांसाठी खूषखबर! ३० जूनपर्यंत ATM वरुन कितीहीवेळा पैसे काढता येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ते एसबीआयच्या एटीएममधून केलेल्या व्यवहारांवरील सेवा शुल्क माफ करतील. एसबीआय ग्राहक ३० जूनपर्यंत इतर कोणत्याही बँकेच्या एटीएमवर ही सुविधा घेऊ शकतात. यासंदर्भात बँकेने १५ एप्रिल २०२० रोजी आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत घोषणा केली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक … Read more

कोरोना आपत्तीमुळे पीएफ मधील पैसे काढायला सरकारचा हिरवा कंदील, किती रुपये काढता येणार पहा इथे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशातील कोरोनाव्हायरस साथीचा रोग आणि भारत लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांना बर्‍याच समस्या निर्माण झाल्या आहेत. बर्‍याच लोकांचे काम पूर्ण बंद झाले आहे. अर्थव्यवस्थेला एक मोठा झटका बसला आहे आणि लोक रोख रकमेसाठी झगडत आहेत.अशा परिस्थितीत असे बरेच लोक असतील ज्यांना पैशाची गरज भासू शकेल. अशा वेळी आपण ईपीएफ खात्यात बचत केलेली … Read more

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्मला यांनी दिलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण. तब्बल अडीच तास भाषण दिल्यानंतर त्यांच्या गळ्याला त्रास होत असल्याने त्यांनी आपले बाकीचे भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांनी सीतारामन यांना आवाहन करीत अर्थसंकल्प सदनाच्या पटलावर ठेवायला सांगितला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

Budget2020Live: वीजचोरी थांबवण्यासाठी सरकार प्रीपेड मीटर बसवणार; आता ग्राहक मोबाईल कंपनीप्रमाणेच वीज कंपनीची निवड करू शकतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील दुसर्‍या अर्थसंकल्प जाहीर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी वीज क्षेत्रासंबंधी घोषणा करताना म्हणाल्या कि, येत्या तीन वर्षांत देशभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत.तसेच यापुढे वीज ग्राहकांना त्यांची कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. यासाठी २२,००० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अर्थमंत्री आपल्या … Read more