शारजामध्ये वाळूच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर कोणती योजना आखलेली,याबाबत सचिनने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम थांबले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या भागात बीसीसीआयने क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये शारजा येथे खेळल्या गेलेल्या कोका-कोला कप मधील सामना आठवला … Read more

शेन वॉर्न बरोबर झालेला सामना मी कधीही विसरू शकत नाही- सचिन तेंडुलकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या खेळामध्ये जवळपास २४ वर्षांचा कालावधी घालवला.आपल्या या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, मुरलीधरन यासारख्या मोठ्या गोलंदाजांचा सामना केला.पण सचिन तेंडुलकर म्हणतो की वॉर्नबरोबरचा त्याचा सामना तो कधीच विसरू शकत नाही. अलीकडेच बीसीसीआयने सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, … Read more

सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमधील ‘या’ ५ खेळाडूंना म्हंटले आपले सर्वात आवडते अष्टपैलू खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्या पहिल्या पाच दिग्गज खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत ज्यांना तो आपले आवडते अष्टपैलू मानतो. “मी जगातील पाच अव्वल अष्टपैलू खेळाडूंकडे पाहत मोठा झालो आहे.त्यापैकी एक असलेले कपिल देव यांच्याबरोबर सुद्धा मी खेळलो आहे.दुसरे म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी पहिल्यांदा परदेशात खेळलो आणि मी इम्रान खान विरूद्धही … Read more

आयपीएल स्पर्धेला पाकिस्तानचा खोडा; ‘हे’ आहे कारण

वृत्तसंस्था । कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. अशात आयपीएल स्पर्धा होईल नाही याची सर्वांना काळजी लागली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलून आयपीएलचे आयोजन करावी असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. फक्त भारतच नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटूंची इच्छा आहे की आयपीएल स्पर्धा व्हावी. यासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात … Read more

बर्थ डे स्पेशल : याच दिवशी सचिनने वाढदिवसानिमित्त रचला होता इतिहास,संपूर्ण देश होता आनंदात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला … Read more

बर्थ डे स्पेशल : हे खास शतक आठवून बीसीसीआयने सचिनला वाढदिवशी दिली आगळीवेगळी भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज ४७ वर्षांचा झाला आहे.देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे सचिन आपला हा ४७ वा वाढदिवस डॉक्टर, परिचारिका आणि या विषाणूविरूद्ध सुरू असलेल्या युद्धात सहभागी असलेल्यांचा सन्मान म्हणून साजरा करत नसला तरी या खास प्रसंगी बीसीसीआयने त्याचा वाढदिवसाची एका वेगळ्या प्रकारे भेट दिली आहे. बीसीसीआयने … Read more

बर्थ डे स्पेशल :सचिनच्या आयुष्यातील ५ संस्मरणीय खेळी,ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक काळ असा होता की भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखले जात असे.टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान मैदानात अक्षरशः सचिन सचिन अशा घोषणा ऐकू येत असे…. असे वाटायचे की तर,टीम इंडिया नाही केवळ सचिनच खेळत आहे.तो आऊट झाल्यानंतर तर भारतीय प्रेक्षक मैदान सोडत असत आणि मग घरातच सामना पाहणारे चाहते दूरदर्शन टीव्ही बंद … Read more

गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन … Read more

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले भारताशी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्सने या वर्षाच्या अखेरीस भारताबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. या दौर्‍यावर भारताला चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे असले तरी नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत आणखी एका कसोटी सामन्याचा समावेश होण्याचे संकेत रॉबर्ट्स यांनी दिले आहेत. बीसीसीआयशी आपले संबंध प्रबळ … Read more

On This Day:चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मियांदादने कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे हृदय मोडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत, ज्यांच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहेत.असाच एक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात या दिवशी १८ एप्रिलला म्हणजेच ३४ वर्षांपूर्वी खेळला गेला होता. मात्र या सामन्याच्या आठवणी पाकिस्तानी चाहत्यांना अजूनही दिलासा देतात. त्याचबरोबर भारतीय चाहत्यांसाठी हा सामना जावेद मियांदादने सामन्याच्या … Read more