Covid-19: कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये रेल्वेने ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री केली बंद

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणें लक्षात घेता राज्य सरकारांनी वाढती निर्बंधं सुरू केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवार आणि रविवार यां दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आले … Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व गाड्या पुन्हा रद्द केल्या जातील का? रेल्वेचे मोठे विधान

Railway

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणें लक्षात घेता राज्य सरकारांनी वाढती निर्बंधं सुरू केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवार आणि रविवार यां दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द करण्याची रामदास आठवले यांची मागणी

मुंबई | देशात करोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशातच 1ते 9 वी आणि 11 च्या देखील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात उन्नती द्यावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढताना … Read more

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘हे’ आहे स्पष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्र रूग्ण संख्येचा वाढीचा वेग हा चिंताजनक आहे. वाढता करोना यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार्‍यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही शिथिलता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री … Read more

चांगली बातमी ! जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८५.९१ टक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जळगांव जिल्हयात देखील प्रचंड प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अनेक जवळच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याने लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. पण कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या ९४ हजार ७८२ रुग्णांपैकी ८१ हजार … Read more

धुळे जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार; जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आश्वस्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड मोठया प्रमाणावर शिरकाव झाला आहे. अनेक गावात लोकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश काढले असल्याची बातमी प्रसारित झाली. ही संचारबंदी म्हणजे थेट वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद केल्याचा आदेश पास झाला असण्याची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवली गेल्यामुळे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती … Read more

त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका खपवून घेणार नाही : प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. अशात राज्यशासनाकडून राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. अशावेळी ” महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः … Read more

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more