राज्यात आज दिवसभरात सापडले १ हजार २१६ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या १७ हजार ९७४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. आज १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ … Read more

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.

महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रात १५,५२५ … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली १५ हजार ५२५ वर; दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ५४१ वर, दिवसभरात सापडले ७७१ नवीन रुग्ण

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात आज ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात … Read more

मोदींनी IFSC केंद्र गुजरातला नेलं तेव्हा फडणवीसांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । ”२०१४ साली नरेंद्र मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले होते. ३० वर्षानंतर प्रथमच एका माणसाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यांचा करारी बाणा, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मोदींनी अध्यादेश काढला की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार. … Read more

मराठी भाषेच्या विकासासाठी MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ अॅप

ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव अॅपची निर्मिती केली गेली आहे.

महाराष्ट्रावरील ‘त्या’ अन्यायकारक निर्णयाची केंद्राला मोठी किंमत चुकवावी लागेल- खासदार शेवाळे

मुंबई । केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ (IFSC) गांधींनगर गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे २ लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, ८० टक्के म्युच्युअल फंडची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, … Read more

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more