आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. … Read more

सात जन्म काय आम्ही सात सेकंदही बायकोसोबत राहू शकत नाही; पत्नी पिडित पुरुषांकडून पिंपळाची पूजा

औरंगाबाद प्रतिनिधी । आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा सर्वत्र साजरी केली जात आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात व त्याला साकडे घालतात. मात्र सात जन्म सोडाच पण सात सेकंद आम्ही या बायकांसोबत राहू शकणार नाही. तेव्हा हे यमराजा आमच्या बायकांचे हे म्हणणे ऐकू नकोस म्हणत औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुषाश्रम ने पिंपळाची पूजा … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

मुंबईहून अचलपुर तालुक्यात परतलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या काकडा गावातील एका ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. मात्र संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्षात ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन … Read more

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. … Read more

हसावं कि रडावं! माकडाने पळवले कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने, चावून फोडले देखील 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बऱ्याचदा काही ठिकाणी माकडांनी लोकांच्या हातातून खाण्याच्या वस्तू हिसकावून नेल्याच्या घटना ऐकल्या आहेत. बघितल्याही आहेत. त्यामुळे माकड दिसले की आपल्या हातातल्या वस्तू लोक लपवून ठेवतात. पूर्वी पाठ्यपुस्तकातील टोपीवाल्याची गोष्ट तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे माकड कधी काय घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि कधी कुणासोबत काय होईल हे ही सांगता येत नाही. … Read more

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा … Read more

नवरदेव दुबईत तर नवरी कानपूरमध्ये; लॉकडाऊनमध्ये ‘असा’ पार पडला विवाहसोहळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाने अंतर दूर केले आहे. विशेषत: कोरोना व्हायरसच्या काळात तंत्रज्ञानाने बर्‍याच प्रथा बदलल्या आहेत. असेच काहीसे यु.पी.मध्ये पाहिले गेले, जिथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने दुबई ते कानपूरचे अंतर कमी करण्यात आले. होय, कानपूरमधील मुलगी आणि दुबई येथील मुलाचे नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न झाले. दुबईत राहणाऱ्या रिहान … Read more

कोरोना बचावासाठी मंचरचा छत्री पॅटर्न; मुख्यमंत्रांनीही घेतली दखल

पुणे । कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे हे त्यांच्या घरी राहत नाहीत. त्यांनी त्यांचा मुक्काम ग्रामपंचायत कार्यालयातच हलविला आहे. संचारबंदीची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांनी आता मंचरमधील नागरिकांना कोरोना बचावासाठी एक नवीन युक्ती सुचविली आहे तसेच ती अंमलातही आणली आहे. त्यांनी लोकांना छत्री वापरण्यास सांगितले आहे. ज्यामुळे … Read more

व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड … Read more