IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 ​​कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी … Read more

भारतीय रेल्वेकडून आता सुरू होणार ‘या’ 80 गाड्यासाठी बुकिंग, तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून … Read more

स्लीपर कोच गाड्यांना AC कोचमध्ये बदलण्याची रेल्वेची तयारी, ‘ही’ नवीन योजना काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे आता नवीन पावले उचलत आहे. यावेळी रेल्वे सामान्य नागरिकांना कमी भाड्याने AC कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यायची योजना आखत आहे. यासाठी रेल्वेने स्लीपर व गैर-आरक्षित श्रेणी (अनारक्षित) कोचना AC कोचमध्ये रुपांतरित करण्याची योजना तयार केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वे याद्वारे देशभरात AC गाड्या चालवण्याचा विचार … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

भारतीय रेल्वे चालवू शकते क्लोन गाड्या, प्रवाशांना त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपले सामान रेल्वे स्थानकात जाता, मात्र आपल्याकडे कंफर्म तिकीट (Confirm Ticket) नाही आहे. तरीदेखील आपल्याला आशा असते की, एका चमत्कार होईल, वेटिंग टिकट (Waiting Ticket) कंफर्म होईल आणि आपल्याला बर्थ मिळेल. मात्र, तिकीट कंफर्म होत नाही आणि ट्रेन आपल्याला न घेता सुटते. ती गाडी सुटल्यानंतर लवकरच दुसरी एखादी ट्रेन त्याच … Read more

दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

नियमित गाड्या कधी सुरू होतील? IRCTC च्या MD यांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबरमध्ये नियमित गाड्या सुरू होणार नाहीत. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे (IRCTC) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेंद्र प्रताप माल यांनी सीएनबीसी-आवाज यांना सांगितले की, सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या नियमित गाडय़ा सुरू करण्याचा विचार नाही. ते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता नियमित गाड्या सुरू होणार … Read more

कोरोना संकटाच्या दरम्यान रेल्वेने केली विक्रमी मालवाहतुक, सर्वाधिक ‘या’ गोष्टींचे होत आहे लोडिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या महामारीमुळे सध्या फक्त मर्यादित प्रवासी गाड्याच धावत आहेत. 30 राजधानी स्तरीय गाड्या आणि 200 स्पेशल एक्सप्रेस किंवा मेल पॅसेंजर गाड्या भारतीय रेल्वेने चालवल्या आहेत. याचा परिणाम रेल्वेच्या कमाईवरही झाला आहे. आपली कमाई वाढवण्यासाठी आणि मालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी रेल्वे निरंतर कार्यरत आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये … Read more

अनलॉक 4 अंतर्गत रेल्वे चालवणार 100 नवीन विशेष गाड्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटकाळात रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अनलॉक 4 अंतर्गत भारतीय रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. रेल्वे सुमारे 100 नवीन विशेष गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वे राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या नवीन विशेष गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संख्येत 50 टक्के कपात करण्याची तयारी, या वृत्तामागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण अशा बातम्या ऐकल्या असतील की रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के कमी केली गेली तर ही बातमी खोटी आहे. PibFactCheck ने ट्विटरवर माहिती दिली आहे की रेल्वेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे रेल्वे बोर्ड त्यांची जागा घेत आहे. PIB ने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, … Read more