आता स्टेशनसह रेल्वेच्या सर्व प्रॉपर्टीवर ‘Third Eye’ ने ठेवणार लक्ष- रेल्वेमंत्री पीयूष गोयल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेच्या मालमत्तेवर आता ‘थर्ड आय’ ने नजर ठेवली जाईल. ही माहिती देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेच्या मालमत्तेवर नजर ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी निन्जा (Ninja unmanned aerial vehicles) नावाचे ड्रोन खरेदी केले गेले आहेत. मध्यवर्ती रेल्वेच्या मुंबई विभागाने स्टेशन परिसर, ट्रॅक, यार्ड्स आणि वर्कशॉप्स इत्यादी रेल्वे क्षेत्रांच्या संरक्षणासाठी … Read more

गेल्या 5 महिन्यांत रेल्वेने तिकिटांच्या उत्पन्नापेक्षा जास्त दिला रिफंड, येथून मिळणारे उत्पन्न वाढले; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने एकूण रेल्वे तिकिटाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे परत केले आहेत. भारतीय रेल्वेच्या 167 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे. कोरोनाव्हायरस हा साथीचा रोग पसरल्यामुळे सर्व देशभरात प्रवासी गाड्या बंद आहेत, ज्यामुळे रेल्वे तिकिटे बुकिंग मधून कमवत नाही. मात्र, यावेळी रेल्वे वाहतुक विभागाकडून रेल्वेला कमाई होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांत … Read more

खुशखबर ! रेल्वे ‘या’ मार्गांवर चालवणार गणपती स्पेशल Train, तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाने अहमदाबाद / वडोदरा आणि रत्नागिरी / कुडाळ / सावंतवाडी रोड स्थानकां दरम्यान जादा गणपती स्पेशल गाड्या धावतील. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (PRS) काउंटर व IRCTC वेबसाईटवरुन 17 ऑगस्टपासून गणपती … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योग आणि अर्थव्यवस्थेसंदर्भात करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीच्या भागातील काही वेगळ्या गोष्टींवर भाषण देणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या विशेष माहितीनुसार या भाषणात पुढील आर्थिक पॅकेजची झलक मिळू शकेल. तसेच, देशभरात आरोग्य कार्ड देण्याचीही घोषणा केली जाऊ शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगू ज्यावर 15 ऑगस्टचा संभाव्य अजेंडा बनविला … Read more

गणेश चतुर्थीपासून धावतील 162 विशेष गाड्या, 15 ऑगस्टपासून होणार बुकिंग सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान 162 स्पेशल गाड्या चालवणार आहेत. यावेळी रेल्वेने प्रवाशांना कोरोना विषाणूशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. या गाड्यांसाठी आरक्षण केंद्राशिवाय IRCTC वेबसाइट www.irctc.co.in … Read more

Private Train मध्ये आता प्रवाश्यांना मिळणार High-Tech सुविधा, Railway ने बनवला ड्राफ्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता देशात धावणाऱ्या खासगी रेल्वे गाड्यांमध्ये अनेक खास सुविधा देण्यात येतील. यात इलेक्ट्रॉनिक स्लाइडिंगचे दरवाजे, डबल ग्लेज्ड सेफ्टी ग्लास असणाऱ्याखिडक्या, ब्रेल सिग्नेज, एमरजंसी टॉक-बॅक मॅकेनिझम, पॅसेंजर सर्विलांस सिस्टम तसेच सूचना आणि डेस्टिनेशन बोर्ड यांचा समावेश आहे. रेल्वेने या खासगी गाड्यांचा आराखडा तयार केला असून त्या अंतर्गत खासगी ऑपरेटरंकडून या गाड्यांसाठी अशा … Read more

यापुढे ट्रेनमध्ये भीक मागितल्यावर तसेच सिगारेट ओढल्यावर होणार नाही तुरूंगवास ! हा कायदा बदलण्याचा रेल्वेने दिला प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेने आपला जुना कायदा बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने कॅबिनेट पुढे जो प्रस्ताव पाठविला आहे त्यात भारतीय रेल्वे अधिनियम 1989 चे दोन कायदे बदलण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. प्रस्तावानुसार, IRA च्या सेक्शन 144 (2) मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता ट्रेन, रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आजपासून भारताची पहिली किसान रेल सुरू करण्यात आली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे शुक्रवारपासून आपली किसान रेल्वे सेवा सुरू करीत आहे. ही पार्सल ट्रेन देवलाली ते दानापूर दरम्यान धावेल. तसेच शेतकऱ्यांच्या नाशवंत सामानाचे या किसान रेल्वेमार्फत वेळेत वितरण होईल. अशा गाड्या चालवण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही ट्रेन सध्या साप्ताहिक असेल ज्यात 11 पार्सल बॉक्स बसविण्यात आलेले आहेत. पहिली किसान … Read more

दुरावलेले उदयनराजे पुन्हा सक्रिय; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले कोरोनाबाबतचे ‘हे’ मुद्दे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील घडामोडींपासून चार हात लांब होते. त्यामुळे त्यांच्या या दुराव्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून मागील दोन-चार दिवसांपासून ते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध … Read more

१२ ऑगस्ट पर्यंत कोणती ट्रेन रद्द आणि कसा मिळणार रिफंड? जाणुन घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या घटना लक्षात घेता सर्व सामान्य रेल्वे सेवा या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी भारतीय रेल्वेकडून याबाबत आदेश देण्यात आला. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या आता 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. या नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट … Read more