आता सुरू होणार प्रिंट,TV आणि डिजिटल मीडिया वरील दिशाभूल करणार्‍या जाहिरातींचे Monitoring

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर आता प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर दिशाभूल करणार्‍या जाहिरातींचे मॉनिटरिंग सुरू केले जाईल. देशातील जाहिरातींच्या सत्यतेची तपासणी करणारी संस्था अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ही संस्था लवकरच याबाबतची चौकशी सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ती एक स्वयंसेवी आणि स्वराज्य संस्था आहे जी भारतीय … Read more

आजपासून ग्राहक म्हणून आपल्याला मिळणार ‘हे’ अधिकार, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 34 वर्षांनंतर ग्राहकांना आणखी मजबूत आणि अधिक सशक्त बनविण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा (ग्राहक संरक्षण कायदा, 2019) आणला, जो आजपासून लागू केला जाईल. गुरुवारी सरकारने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. हा नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेईल. या नव्या कायद्यात ग्राहकांना पहिल्यांदाच नवीन हक्क मिळतील. … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

मोफत राशन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार कारवाई, आता करता येणार ‘या’ नंबरवर थेट तक्रार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारास मान्यता मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत ८० कोटीहून अधिक लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुलाबी, पिवळ्या, खाकी राशनकार्ड सहित ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीत अशाही … Read more

केंद्र सरकारनं मास्क, सॅनिटायजरच्या किंमती केल्या निश्चित; काळेबाजारामुळं घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर नागरिक गर्दी करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं. … Read more

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानेच या निर्णयाची अमंलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.

देशात कांदा २२ रुपये किलो दराने विकला जात आहे-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

टीम हॅलो महाराष्ट्र । कांद्याच्या दराने गेल्या काही महिन्यापासून उचांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार सांगण्यात आलं. दरम्यान कांद्याच्या वाढलेल्या दरापासून सामन्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने आयात करण्यात आलेला कांदा नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. देशातील मागणी … Read more