कोरोना झालेले दोन कैदी कोविड सेंटर मधून फिल्मी स्टाईल पसार

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग झालेले दोन कैदी किलेअर्क शासकीय वसतिगृह येथील कोविड सेंटरमधून रविवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाले. अक्रम खान गयास खान (रा. जटवाडा) व सय्यद सैफ सय्यद असद अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची लागन झाल्याचे शनिवारी उघड झाले होते. कारागृहातील अन्य कैद्यांना … Read more

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या … Read more

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे. आज सकाळी 90 जणांचे … Read more

सात जन्म काय आम्ही सात सेकंदही बायकोसोबत राहू शकत नाही; पत्नी पिडित पुरुषांकडून पिंपळाची पूजा

औरंगाबाद प्रतिनिधी । आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा सर्वत्र साजरी केली जात आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात व त्याला साकडे घालतात. मात्र सात जन्म सोडाच पण सात सेकंद आम्ही या बायकांसोबत राहू शकणार नाही. तेव्हा हे यमराजा आमच्या बायकांचे हे म्हणणे ऐकू नकोस म्हणत औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुषाश्रम ने पिंपळाची पूजा … Read more

माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार … Read more

पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात … Read more

औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह ; कोरोनाच्या संशयाने नागरिकांनी केले दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरातील सिडको, एन-६ येथील आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. मात्र कोरोणाच्या भीतीने या रुग्णाकडे बराच वेळ कोणी फिरकल ही नाही. प्रदीप गंगाधर पवार (वय-40) असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून … Read more

आज औरंगाबादेत कोरोनाचा 32 वा बळी, रुग्णसंख्या 1021 वर

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कालरविवारी दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सोमवारी मदनी चौक येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबाद येथील 32 वा मृत्यू आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. मदनी चौक येथील 65 … Read more

औरंगाबादेत शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल ; गर्दीचे नियमन करण्यास होणार मदत

औरंगाबाद प्रतिनिधी l लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे 120 जणांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र तरी देखील नागरिक ठीक-ठिकाणी … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more