साखर कारखान्याच्या अध्यक्षाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण (Video)

पंढरपूर | करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली‌ आहे. या घटनेचा सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे मागील हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे सहा कोटी रुपयांची एफ आर पी ची रक्कम थकीत … Read more

Video : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना भीषण धडक; ट्रक्टरचालक फरार

Tractor Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असणार्‍या वाढे गावात आज दिड वाजण्याच्या सुमारास सातार्‍याहून वडुथच्या दिशेने निघालेल्या ऊसाचा ट्रॅक्टरने दोन दुचाकींना उडविले. अपघातानंतर ट्रक्टरचालक घटनेच्या ठिकाणी लोक जमा झाल्याने तेथून फरार झाला आहे. वाढे गावच्या हद्दीत ऊसाने भरलेला ट्रॅक्टर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरुन आलेल्या दोन दुचाकींना उडविले. या अपघातात एका युवतीसह दोनजण … Read more

‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने … Read more

26 गुंठ्यांत घेतले 72 टन ऊसाचे उत्पादन; कराड तालुक्यातील शेतकर्‍याची किमया

कराड प्रतिनिधी | येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. २६ गुंठ्यांत तब्बल ७२ टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी सातारा जिल्ह्यात कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. रेठरे बुद्रुक (Rethake Budruk) शेणोली (ता. कऱ्हाड) (Shenoli). … Read more

आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात यावा या विषयावर आज साखर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांसोबस अनौपचारिक चर्चा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित खात्याचे प्रमुख मंत्रिमंडळात निर्णय घेतील, अशी माहिती वसंतदाद साखर … Read more

सरकार ‘या’ शेतकऱ्यांना राहत पॅकेज देण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता एक खास मदत पॅकेज तयार करीत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांच्या या रिलिफ पॅकेजमध्ये बफर स्टॉकवरील सब्सिडी, एक्सपोर्ट सब्सिडीसह ४ महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचा एमएसपी वाढवण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे साखरेचा एमएसपी हा प्रति किलो २ रुपयांनी वाढू शकतो. … Read more

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र; साखर उद्योगाला उभारणी देण्यासाठी केल्या ‘या’ मागण्या

मुंबई । कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन मुले अनेक उद्योग धंद्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. याला साखर उद्योगही अपवाद नसून कोरोनामुळे साखर उद्योगही आर्थिक संकटात सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पात्र लिहिले आहे. सदर पात्रातून पवार यांनी साखर कारखान्यांची सद्यस्थितीचे वर्णन केले असून साखर उद्योगाला … Read more

ऊसतोड मजूरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा पण…

मुंबई । ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय करावी याकरिता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मजुरांना टप्प्याटप्य्याने प्रवास करायचा आहे. ऊसतोड मजूर ज्या ज्या जिल्ह्यांत आहेत तेथील सदर ऊस कारखान्याचे एमडी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी … Read more

शेतीच्या दुनियेतील ऊसाची महती; लागवड ते काढणीपर्यंतची सोपी माहिती

महाराष्ट्रात बहुतांश शेतकारी हे ऊस शेतीला प्राधान्य देतात कारण ऊस हे एक नगदी पीक आहे. तसेच ऊसाला हमीभाव देखील आहे, ऊस शेती ही वेगवेगळ्या मातीत, वातावरणात करणं शक्य आहे. ऊस हा शेतातून थेट कारखान्यावर नेला जातो अशी विविध कारणं आहेत की जी शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यासाठी पूरक आहेत.

कोल्हापूरात उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

ऊसाच्या फडात लागलेल्या आगीने एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे.