राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मोठी घोषणा होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली विशेष मंत्र्यांची बैठक
मुंबई । कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुले संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशाची आर्थिक घडी पूर्ववत बसवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करत २० लाख कोते रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. आता राज्य सरकार हि अशाप्रकारची एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्या मंत्रांची एक बैठक बोलावली … Read more