‘एसआरए’च्या प्रत्येक प्रकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा
मुंबई । देशभरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला आण त्यातही मुंबईला बसला आहे. मुंबईतल्या दाटीवाटीच्या वस्तीतल्या लोकसंख्येमुळेही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्येही कोरोनाने थैमान घातलं. यानंतर आता राज्य सरकारने एसआरए प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून १ हजार ते ५ … Read more