Assocham चा दावा – “अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे मिळत आहेत संकेत”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संकटाने धक्का बसलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या काही महिन्यांत लक्षणीय सुधारणा झाली आहे. Associated Chambers of Commerce and Industry (Assocham) ने गुरुवारी याबाबत सांगितले की, PMI (खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक) मध्ये वाढ आणि निर्यातीत वाढ ही अर्थव्यवस्थेच्या या साथीच्या रोगातून बाहेर पडण्याची चिन्हे दर्शवित आहे. मॅन्युफॅक्चरिंग PMI मध्ये झाली सुधारणा Assocham ने … Read more

IMF ने केले पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ चे कौतुक म्हणाले,”विकासासाठीचे महत्वाचे पाऊल”*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Self-Reliant India) चा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून वर्णन केले आहे. IMF ने गुरुवारी याबद्दल सांगितले आहे. IMF च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे संचालक गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ‘आत्मनिर्भर भारत’ स्कीम अंतर्गत जाहीर केलेल्या आर्थिक मदत पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

‘आत्मनिर्भर भारत’ साठी सरकारची मोठी योजना, आता ‘या’ 24 क्षेत्रांत देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर देणार भर

हॅलो महाराष्ट्र । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपली महत्वाकांक्षी योजना ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच खेळणी, क्रीडा वस्तू, ऑटोमोबाइल्स, टेक्सटाइल यासह अनेक क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रोत्साहन (Special Incentives) देण्याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारने एकूण 24 क्षेत्रांना अधोरेखित केले असून, त्यांना हे विशेष प्रोत्साहन (Special Incentives) दिले जाईल, … Read more

पंतप्रधान म्हणाले-“10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचले 6000 रुपये, मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी PMMSY अर्थात पंतप्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली. याच्या लॉन्चिंग नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीने देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेटबँक खात्यात पैसे पाठवले गेलेले आहेत. बिहारमध्येही सुमारे 75 लाख शेतकरी आहेत. आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये बिहारच्या शेतकऱ्यांच्या … Read more

GST नुकसान भरपाईच्या वादात पंतप्रधानांचा हस्तक्षेप, अर्थ मंत्रालयाकडून मागविला अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । GST भरपाईचा वादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. GST भरपाईबद्दलची पूर्ण माहिती पंतप्रधान मोदींनी मागितली आहे. पंतप्रधानांनी अर्थ मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल मागविला आहे. GST भरपाईवरून सध्या राज्य व केंद्रात वाद सुरू आहे. GST कायद्यांतर्गत 1 जुलै 2017 पासून GST लागू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची … Read more

आता ‘या’ शेतीतून तुम्ही कमवू शकाल लाखो रुपये, प्रती रोप मिळेल 120 रुपये सरकारी मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ईशान्य राज्यांमध्ये बांबूपासून बनवलेल्या बाटली आणि टिफिनचे कौतुक केले होते. उत्तर-पूर्वेमध्ये बांबूची उत्पादने बनवून ते बाजारात विक्री व कमाई करतात हे पंतप्रधानांनी सांगितले. बांबूच्या लागवडीस चालना देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय बांबू अभियानही तयार केले आहे. त्याअंतर्गत बांबूच्या लागवडीवर शेतकर्‍याला प्रति रोप 120 … Read more

अमेरिकेसहित या काही देशांमध्ये चालते रामाचे चलन  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतच नाही तर जगात असे इतरही काही देश आहेत जिथे राम नावाचा गजर सुरु असतो. आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराच्या स्थापने सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्त जगभरातील राम माहात्म्याची माहिती आपण घेणार आहोत. जगभरात भारत सोडून इतर काही देशांमध्ये रामाची करन्सी चालते. यामध्ये … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मंदिराच्या मागणीसाठी झटलेले ‘या’ नेत्यांची अनुपस्थिती  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सध्या अयोध्येपासून कोसो दूर असणाऱ्या बाबरी विध्वंस केस मध्ये स्वतःच्या निरपराधी असण्याचे पुरावे गोळा करत आहेत. उद्या भूमिपूजन होणार असले तरी या आंदोलनाचा पाया ज्यांनी रोवला ते भाजपाचे हे नेते उद्याच्या या समारंभाला नसणार आहेत. … Read more

90% सवलतीने नापीक जमीनीवर लावा सोलर पॅनेल आणि 25 वर्षांसाठी कमवा लाखो रुपये, अशाप्रकारे अर्ज करा

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना चालवित आहे. या गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत कुसुम योजनेच्या मदतीने राजस्थानातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सोलर पंप देण्यात येत आहेत. त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावून शेतकरी आपल्या शेताचे सिंचन करू शकतात. हे सोलर पॅनेल बसविण्यासाठी शेतकर्‍यांना केवळ 10 टक्केच पैसे द्यावे लागतील. केंद्र … Read more