11 महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने भर दुपारी तोंडात धरुन नेलं; त्यानंतर…

सांगली प्रतिनिधी | शिराळा तालुक्यातल्या तडवळे येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्री … Read more

“श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली” ; वाचा एक अप्रतिम असा किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वयाच्या ८० व्या वर्षी आपला मित्रा एकटा पडतोय. त्याच्या पक्षाला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने आपली गरज आहे म्हणून त्याला साथ देणारा मित्र,त्याला आपण साथ दिलीच पाहिजे म्हणून थेट साताऱ्याच्या गादीचा वंशज असणाऱ्या व्यक्तिमत्वासमोर दंड थोपटून उभा राहणारा माणूस अशा अनेक बिरुदात आपण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक ऐकलं असेलच.पण … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

सरकार मार्चपर्यंत देणार 2.97 लाख कोटी अतिरिक्त फूड सब्सिडी, हरियाणा-पंजाबला MSP पेमेंट देण्याच्या कडक सूचना

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या उर्वरित दोन महिन्यांसाठी केंद्र सरकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 3 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अन्न अनुदान (Food Subsidy) देईल. आधीचे बॅकलॉग्स क्लीअर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. अन्न मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. खाद्य मंत्रालयाने पंजाब आणि हरियाणा यांना शुक्रवारी त्यांच्या पिकांसाठी डिजिटल पेमेंटद्वारे MSP सक्तीचे करण्याच्या कठोर … Read more

जय महेश साखर कारखाना आहे की माणसे मारण्याचा? करोडो रुपये कारखान्यासाठी खर्च केले मग एखादा लाख रस्त्यासाठी कराना ओ!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हफ्ता लवकरच जाहीर होणार! आपले नाव लिस्टमध्ये असल्याची अशाप्रकारे करा खात्री!

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये केंद्र सरकार देते. जर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल आणि आपणाला जाणून घ्यायचे असेल कि, आठव्या हफ्त्यातील रक्कम तुम्हाला मिळेल की नाही. तर आपण आपले … Read more

इम्युनिटी बूस्टर मानल्या जाणाऱ्या हळदीचे दर गेल्या पाच वर्षातील सर्वात महाग पातळीवर, ‘ही’ कारणे आहेत

नवी दिल्ली । डाळी, कांदे आणि खाद्यतेलानंतर आता हळदीचे भाव देखील आकाशाला भिडत आहेत. इम्युनिटी बूस्टर मानल्या जाणाऱ्या हळदीची घाऊक किंमत गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. पुरवठा कमी होणे आणि मागणी वाढणे हे यामागील मुख्य कारण आहे. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (एनसीडीईएक्स, NCDEX) येथे बुधवारी सकाळी हळदीचे दर प्रति क्विंटल 7540 रुपये … Read more

गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा! आतापर्यंत वंचित राहिलेल्या ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीएम-किसान अंतर्गत 18,000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये थेट सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने सरकारला काम करायचे आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांत दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. केंद्र सरकारची ही योजना … Read more

किसान रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना मिळणार ५० टक्के सूट; शेतकरी, व्यापाऱ्यांना लाभ घेण्याचे रेल्वे विभागाचे आवाहन

औरंगाबाद | दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने धावत असणाऱ्या किसान रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्यांना वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला त्याचा फायदा होणार आहे.  त्यामुळे शेतकरी, व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more