कोरोना कालावधीत बँकांनी ‘या’ सरकारी योजनेंतर्गत केले 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वितरण

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की कोविड -१९ च्या आर्थिक मंदीमुळे बाधित झालेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी आपातकालीन कर्ज सुविधा हमी योजनेत (ईसीएलजीएस) अंतर्गत बँकांनी एक लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 100 % ईसीएलजीएस अंतर्गत … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ‘ही’ तीन पावले उचलण्याची केली सूचना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे त्रस्त झालेली अर्थव्यवस्था थांबविण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. माजी पंतप्रधान म्हणाले की, सध्याचा आर्थिक पेच थांबविण्यासाठी त्वरित तीन पावले उचलण्याची गरज आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीच्या सावटात होती. 2019-20 मध्ये जीडीपी वाढ 4.2% होती, जो जवळजवळ गेल्या एका दशकातील सर्वात … Read more

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more

RBI ने सांगितले की महागाई किती वाढेल आणि कधी मिळेल दिलासा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) महागाईचा दर उच्च राहू शकेल, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात तो खाली येईल. येथील चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीतील निष्कर्ष व निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींवर … Read more

रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती … Read more