याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये ५० धावांच्या आतच बाद होऊन टीम इंडियाने केला होता विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात बलाढ्य संघांना हरवण्याची क्षमता सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे. आजच्या युगात कोणताही संघ भारताला कमी लेखण्याची चूक करू शकत नाही. हेच कारण आहे की भारतीय संघात आज इतकी क्षमता आहे की तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरूद्ध मोठं मोठा स्कोअर नोंदवू शकला आहे. भारताच्या फलंदाजीची क्रमवारी इतकी मजबूत आहे की ते अगदी … Read more

”अशी वेळ कोणावरही न यावी”– हरभजन सिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक वर्षी IPL मध्ये दमदार कामगिरी करूनही हरभजन सिंगला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवणे शक्य झाले नाही. हरभजनचा माजी सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराज सिंगने गेल्या वर्षीच निवृत्ती स्वीकारली आहे. तसेच त्याला निरोपाचा सामना खेळण्याची … Read more

जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंदच! टीम इंडियाचे ‘हे’ आगामी २ दौरे रद्द

मुंबई । कोरोना संसर्गाचा धोका पाहता टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) BCCIने जाहीर केले. भारतीय क्रिकेट टीम २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीच्या ‘या’ गुणांचा राहुल द्रविडला आहे अभिमान म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजी आणि लांबच लांब षटकार मारणारा म्हणून ओळखला जात असे. इतकेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये पहिले षटक असो किंवा शेवटचे असो धोनीने आपल्या नैसर्गिक खेळात कधीच तडजोड केलेली नाही. पण हळूहळू जसजसा टीम इंडियाचा भार धोनीच्या अंगावर यायला लागला … Read more

मॅच फिक्सिंगनंतर सौरव गांगुलीने टीम इंडियाचे चित्रच बदलले – नासिर हुसेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. सन २००० मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिमा डागाळली होती, त्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि प्रतिमा सुधारली. त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले. ज्या पद्धतीने सौरव … Read more

या फलंदाजाला मानले जात होते सेहवागचा उत्तराधिकारी, मात्र ‘या’ छोट्याशा चुकीमुळे खराब झाली कारकीर्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेहवागसारखीच आक्रमक वृत्ती, पहिल्याच चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे या गुणांमुळे कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा त्याच्या उत्तम फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. उथप्पाकडे फलंदाजीचे चांगले तंत्र आणि टॅलेंटही होते. मात्र एक दिवस अचानक तो टीम इंडियामधून बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. त्याने नुकतेच एक मोठे विधान केले होते. … Read more

विराट किंवा पृथ्वी नव्हे तर कैफ आहे सर्वोत्कृष्ट अंडर-१९ कर्णधार – प्रियम गर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात २००० मध्ये प्रथमच अंडर -१९विश्वचषक जिंकला होता. युवराज सिंगही त्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. या अंडर -१९ वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ भारतीय संघात युवराज आणि कैफला स्थान मिळवण्यात यश आले होते. अलीकडेच प्रियम गर्ग यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर- १९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल … Read more

रोहित शर्माने केलं मोठं विधान; म्हणाला धोनीने टीम मध्ये खेळायला हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम मध्ये पुन्हा येण्याच्या बातमी वर अनेक कयास सध्या लावले जात आहेत. धोनीने आपला शेवटचा सामना हा इंग्लड मध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड बरोबर झालेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनी टीम मध्ये पुन्हा दिसलेला नाहीये. मात्र २९ मार्च पासून सुरु होणार असलेल्या … Read more

”कसोटी क्रिकेट तेव्हाच संपेल जेव्हा भारत हे क्रिकेट खेळणार नाही”- ग्रेग चॅपेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे रखडलेल्या क्रिकेट कार्यक्रमामुळे बर्‍याच क्रिकेट मंडळांना सध्या आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तर आपल्या प्रशिक्षक कर्मचार्‍यांचे पगारही कमी करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर असेही एक वृत्त आहे की या वर्षाच्या अखेरीस जर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला नाही तर ऑस्ट्रेलियाला खूप नुकसान होईल आणि त्यांना कोट्यवधी डॉलर्सचे … Read more

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more