90% सवलतीने नापीक जमीनीवर लावा सोलर पॅनेल आणि 25 वर्षांसाठी कमवा लाखो रुपये, अशाप्रकारे अर्ज करा

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना चालवित आहे. या गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत कुसुम योजनेच्या मदतीने राजस्थानातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सोलर पंप देण्यात येत आहेत. त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावून शेतकरी आपल्या शेताचे सिंचन करू शकतात. हे सोलर पॅनेल बसविण्यासाठी शेतकर्‍यांना केवळ 10 टक्केच पैसे द्यावे लागतील. केंद्र … Read more

WhatsApp भारतात प्रथमच सुरू करणार पैशाशी संबंधित ‘ही’ सेवा, आता मिळणार ‘या’ सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॉट्सअ‍ॅप आता भारतात आपली सेवा वाढवण्याच्या तयारीत आहे. या ऑर्डरमध्ये लवकरच या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पेमेंटची सेवा देखील मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपने याबाबत सांगितले की NPCI,ने RBI ने जारी केलेला डेटा (सर्व्हर भारतात असावा) आणि पेमेंट गाइडलाइंसवर सहमती दर्शविली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने 2018 मध्ये भारतात त्याच्या पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप पेची चाचणी सुरू केली. ही UPI … Read more

आता घरी ठेवलेल्या सोन्याबद्दल माहिती द्यावी लागणार, मोदी सरकार आणत आहे ‘ही’ नवीन योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थ मंत्रालय आता भारतात बेकायदेशीरपणे ठेवलेल्या सोन्यासाठी अ‍ॅमनेस्टी प्रोग्रामवर विचार करीत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला कर चुकवण्यावर अंकुश ठेवायचा आहे आणि आयातीवरील अवलंबन कमी करायचे आहे. एका बिझिनेस न्यूज वेबसाइटने या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देऊन एक रिपोर्ट लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या या प्रस्तावामध्ये असे म्हटले आहे … Read more

आता खादीतून पंतप्रधान मोदी चीनला देतील जशास तसे उत्तर, आगरा-दिल्ली येथ सुरु आहे जोरदार तयारी

आता खादीतून पंतप्रधान मोदी चीनला देतील जशास तसे उत्तर, आगरा-दिल्ली येथ सुरु आहे जोरदार तयारी #HelloMaharashtra

आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या

आता मोत्याच्या शेतीतून होऊ शकते मोठी कमाई, मोदी सरकार करणार मदत, जाणून घ्या #HelloMaharashtra

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू … Read more

मोदींची ट्रम्प मिठी फेल; अमेरिकेने भारताला पाकिस्तान, सिरियाच्या रांगेत उभे केले – ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिठी मारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करत नाही, असे त्यांनी अमेरिकेच्या अहवालाचे हवाला देत सांगितले. हेच कारण आहे की अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरिया या समान धार्मिक स्वातंत्र्याच्या यादीत भारताला स्थान दिले … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

सुमित्रा महाजनांनी लिहले खासदारांना पत्र, संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावण्याचे अावाहन

thumbnail 1531238978789

दिल्ली : १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. १६ व्या लोकसभेची फक्त ३ अधिवेशने बाकी राहिली असून येत्या काळात आपण संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावावा असे अावाहन सुमित्रा महाजन यांनी केले आहे. सुमित्रा महाजन यांनी पत्रामधे त्यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख … Read more

स्थापने आधीच जिओ इंस्टीट्यूशनला उत्कृष्ठ इंस्टीट्यूशन म्हणून सरकारने केले जाहीर, सर्वत्र टीकेची झोड

thumbnail 1531229379977

दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने ‘इंस्टीट्यूशन ऑफ एमिनेंस’ ची लिस्ट जाहीर करतानाच सरकारवर टीकेची झोड उठली आहे. कारण स्थापना न झालेल्या जिओ इंस्टीट्यूशनला या यादीत स्थान मिळाले आहे. सरकारचा जिओ प्रति एवढा लागाव का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. जिओ इंस्टीट्यूशनच्या स्थापनेसाठी रिलायन्स फाउंडेशनकडे कार्यवाहीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकारच्या वतीने उत्तरादाखल असे सांगण्यात … Read more