भारतात समुद्रातील खऱ्या पाण्यापासून कसे बनवतात मीठ; जाणून घ्या त्याविषयी सगळं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुमच्या जेवणाच्या टेबलवर सुशोभित केलेल्या प्रत्येक डिशची चव वाढविण्यासाठी मीठ सर्वात महत्वाचे आहे. जर आपण अन्नामध्ये मीठ घातले नाही तर, आपण कितीही मेहनत घेऊन आहार तयार केला तरी त्याचे काहीच मूल्य नाही. परंतु आपण कधी विचार केला आहे का की, आपण चवीनुसार जे मीठ जेवणात घालतो ते मीठ कसे तयार केले … Read more

आदर्श घोटाळा : ED कडून 50 हजार पानांची आरोपपत्र दाखल, सुमारे 124 हून अधिक लोकांना केले गेले आरोपी

नवी दिल्ली । अनेक राज्यांत 14 हजार कोटीहून अधिक घोटाळा करणारी आदर्श क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळा (Adarsh Credit Cooperative Society Scam) प्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ईडीने (ED) चौकशीनंतर विशेष कारवाई करताना जयपूर-आधारित ईडीच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केले गेले आहे. ईडीच्या इतिहासात, त्याला अनेक पानांचे चार्जशीट म्हटले जाऊ शकते कारण हे आरोपपत्र सुमारे 50 हजार … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर निम्म्याहून खाली येऊ शकतील, सरकार ‘या’ पर्यायावर करीत आहे विचार

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel ) दर गगनाला भिडणारे आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी, GST) अंतर्गत केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थ आणले तर सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Petroleum Minister Dharmendra Pradhan) यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या उच्च दरात ठेवल्यास सध्याचे … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

देशात पेट्रोलने 100 रुपयांची पातळी ओलांडली, जाणून घ्या शेजारच्या देशांमध्ये तेलाची परिस्थिती कशी आहे…?

नवी दिल्ली । भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी विक्रम मोडला आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90 रुपयांच्या जवळ आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर देशातील सर्वात जास्त 100.13 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे, तर डिझेलसाठी तुम्हाला प्रतिलिटर 92.13 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या देशांमध्ये अर्ध्या दराने पेट्रोलची विक्री केली जात आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलबाबत बोलायचं तर इथली किंमत … Read more

डेअरी व्यवसायाकरिता देशभर फिरण्यासाठी विकत घेतले चक्क हेलिकॉप्टर !

भिवंडी | महाराष्ट्रामधील भिवंडी येथील एका उद्योजक शेतकऱ्याने आपल्या डेअरी व्यवसाय वाढीसाठी, देशभर करण्याकरिता हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. जनार्दन भोईर असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी नुकताच डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. भोईर यांचा शेतीसह बांधकामाचा व्यवसाय सुद्धा आहे. डेरी व्यवसायाच्या वाढीसाठी देश यात्रा करावी लागत असल्यामुळे यात्रा सुखकर व्हावी यासाठी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत … Read more

पत्नी रूसून मुलांसहित गेली माहेरी! पती आणायला गेला तर पत्नीने केले असे काही …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरा बायकोमध्ये भांडनं आजकाल खूप नॉर्मली पाहायला मिळतात. त्यावर बायका रूसून माहेरीही जातात. पण नवऱ्याने आणायला गेलं की बऱ्याचदा परतही येतात. पण लुधियाना, पंजाब येथील एका महिलेने ती भांडून माहेरी गेल्यानंतर पती न्यायला आल्यानंतर मित्राच्या साहाय्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. नवऱ्यावर हल्ला करणाऱ्या या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा विवाह 2003 … Read more

केंद्र सरकारने जारी केला GST भरपाईचा 14 वा हप्ता, कोणत्या राज्यांना किती मदत मिळाली हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांच्या महसूल कमाईला मार्च ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड धक्का बसला. लॉकडाऊनमुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यानंतर आर्थिक क्रियाकार्यक्रम, उत्पादन आणि विक्री कित्येक महिने स्थिर राहिले. त्यामुळे मार्च ते ऑगस्ट या कालावधीत जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी कलेक्शन मध्ये झालेल्या घसरणीच्या भरपाईसाठी … Read more

जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला 13 वा हप्ता, राज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत 78 हजार कोटी

नवी दिल्ली | कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र व राज्यांचा महसूल आलेख झपाट्याने खाली आला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम ठप्प पडले आणि त्यामुळे जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांपुढे दोन पर्याय ठेवले आहेत. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी … Read more