मोदींच्या बचावासाठी फडणवीस मैदानात; IFSC केंद्र गुजरातला हलवण्याला काँग्रेस जबाबदार

मुंबई । मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) गुजरातला हलवण्यासंबंधी मोदी सरकारनं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची चर्चा होत असताना राज्यातील भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोदी सरकारच्या बचावासाठी आता मैदानात उतरले आहेत.  आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याबाबत महाराष्ट्रात सर्व स्तरातून मोदी सरकारवर संताप व्यक्त होत असताना फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हद्वारे काँग्रेसलाच आरोपीच्या … Read more

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे Aarogya Setu अ‍ॅप असणं बंधनकारक- केंद्र सरकार

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. या काळात सर्व प्रशासनिक यंत्रणा कोरोनाच्या छायेत काम करत आहेत. अशा वेळी सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्‍यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल हे सुनिश्चित … Read more

आता लॉकडाऊनसुद्धा म्हणतंय..तारीख पें तारीख..!! देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला

नवी दिल्ली । तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा सनी देओलचा डायलॉग आता भारतीयांना चांगलाच लक्षात राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या तालावर नाचायला लावलेलं असताना भारतात सव्वा महिने वाढलेला लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढला आहे. ३ मे रोजी संपणारा दुसरा लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असून याची अधिकृत घोषणा … Read more

गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, … Read more

फक्त ‘या’ कारणाने ‘व्हाइट हाऊस’नं केलं पंतप्रधान मोदींना अनफॉलो

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलवरून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसह ६ भारतीय ट्विटर अकाउंट्सना अचानक अनफॉलो केलं. काहीच दिवसांपूर्वी व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदींना ट्विटवर फॉलो केल्यांनतर भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाल्याचे भारतात म्हटलं जात होत. व्हाइट हाऊसच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदी हे एकमेव राजकीय … Read more

3 मे नंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये … Read more

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर राजकीय नेते हळहळले

मुंबई । कालच अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यातच असणाऱ्या चित्रपप्रेमींना आज दुसरा धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर … Read more

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more

म्हणून उद्धव ठाकरेंनी केला थेट मोदींना फोन म्हणाले, जरा समजावा..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राज्यपालांकडून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती … Read more