सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more

कुणाची किती लोकप्रियता आहे हे समजतं..’त्या’ सर्वेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातल्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये गणल्या गेल्याचा एक सर्व्हे काही दिवसांपूर्वी समोर आला होता. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सर्व्हेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं एका … Read more

फडणवीसांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; आता ‘या’ गोष्टीवरुन व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था ।  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतच आहे. तसेच मृतांची संख्याही वाढते आहे. मुंबईमध्ये तर दिवसागणिक नवी आव्हाने समोर येत आहेत. यावर चिंता व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठरे यांना याबाबत पत्रच लिहिले आहे. देवेंद्र  फडणवीस सध्या राज्य सरकारच्या विरोधातील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

मग मोदींनी राबवलेली ‘स्किल इंडिया’ योजना फेल गेली का?; जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई । महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल करत वास्तविक माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील भूमिपुत्रांसंबंधी केलेल्या  वक्तव्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या आपल्या पत्रकार परिषदेत … Read more

मजुरांच्या ट्रेनचा खर्च राज्यानं दिला; फडणवीसांच्या दाव्याची महाविकास आघाडीने केली पोलखोल

मुंबई । राज्यात काही दिवसांपासून मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमिक रेल्वेचा खर्च केंद्रानं उचलला असा दावा केला होता. फडणवीस यांनी या केलेल्या दाव्याची महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

केंद्राने हक्काचेही पैसे दिले नाही, अन फडणवीस हवेतील आकडे दाखवतात- अनिल परब

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देऊन अभासी चित्रं निर्माण केलं आहे. मात्र, वास्तव चित्रं वेगळच आहे. केंद्राकडेच राज्याचे ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून करोना संकटाच्या काळातही हा निधी राज्याला मिळालेला नाही. राज्याला केंद्राकडून हक्काचेही पैसे दिले जात नाहीत, मात्र फडणवीस हवेतील आकडे दाखवून अभासी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी केली फडणवीसांच्या मदतीच्या आकडेवारीची ‘अशी’ पोलखोल, म्हणाले..

सातारा । महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून २ लाख कोटी मिळाल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे. ‘केंद्र सरकारनं महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये दिल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा आहे. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज हे कर्जाधारित असून त्यात अनेक अटी व शर्ती … Read more