सोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही पक्षांची सारवासारव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. पंरतु काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या पत्रावर स्पष्टीकरण दिल आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद … Read more

हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले – सोनिया गांधीचा आरोप

soniya gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.तसेच मुलगी असणं गुन्हा आहे का?? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जो अत्याचार झाला तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे – एक … Read more

संतप्त झालेल्या कंगणाने आता थेट सोनिया गांधींना केला ‘हा’ सवाल …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच बीएमसीने कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत बांधकाम प्रकरणी तोडल्यापासून कंगना खूप चिडली आहे. याबद्दल ती सतत ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधत असते. यावेळी कंगणाने चक्क कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे. Dear respected honourable @INCIndia president Sonia Gandhi … Read more

विदेशी गांधींना सोडून देशी गांधीवाद्यांनी काँग्रेसचं नेतृत्व करावं, उमा भारतींची सोनिया गांधींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस पक्षातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील गांधी-नेहरु घराण्याचं वर्चस्व संपलं आहे. लखनऊमध्ये ज्या प्रकारे स्वतःला नवाबाचे वंशज समजणारे लोक आता टांगे चालवताना दिसतात, त्याप्रमाणे गांधी घराण्याचं फक्त नाव शिल्लक राहिलं असून आता कुणाला, काय पद मिळतंय याला जास्त महत्त्व नसल्याचं भाजप नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केलं आहे. #WATCH Gandhi-Nehru family's … Read more

गांधी हे केवळ कुटुंब नसून भारताचा ‘डीएनए’ आहे – यशुमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गांधी हे केवळ एक कुटुंब नसून तो भारताचा ‘डीएनए’ आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादावरून त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही … Read more

अध्यक्षपदावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला ; मंत्री सुनील केदार महाराष्ट्रातील ‘या’ 3 वरीष्ठ नेत्यांवर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये काही दिवसांपासून अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यातच आता काही वरिष्ठ नेत्यांकडून एक पत्र सोनिया गांधी यांना देण्यात आलं होतं. यावर महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसच्या एकूण 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

शेतकरी, कामगार यांना सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आज देशव्यापी ‘स्पीक अप इंडिया’ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सरकारला काही सूचना दिल्या होत्या. देशभरात कांग्रेस च्या नेत्यांनी या अभियानाला प्रतिसाद देत आपले व्हिडीओ सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक ट्विटरवर शेअर केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज … Read more

गरिबांना प्रत्येकी १७ हजार ५०० रु द्या; अशोक चव्हाणांची रुग्णालयातून मागणी

मुंबई |  काँग्रेस पक्षाने मजूर तसेच गरीब यांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारला घेरण्याचा क्रम सरकारने सुरु केला आहे. या मोहिमेद्वारे काँग्रेसमधील नेत्यांनी व्हिडिओद्वारे आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाला बाली पडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनीदेखील या … Read more