BREKING NEWS : राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही : उद्धव ठाकरे पहा लाईव्ह अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी 960 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी, अध्याप 1200मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता, रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे. त्यामुळे लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का ? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत … Read more

पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० बेड्स मिळणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही. राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी जेवढ्या लसी … Read more

काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच पिता-पुत्र एकत्र; आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई : युवा शिवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता पुत्र मंत्रिमंडळात असणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पिता पुत्र एकाच मंत्रिमंडळात असण्याची ही पहिलीच वेळ आहे. शपथ घेताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला. … Read more

२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय आता समोर आला असून या कर्जमाफीचा फायदा २ लाख किंवा २ लाखाच्या आत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे अशाच शेतकऱ्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या … Read more

कमीत कमी जागेत शरद पवारांनी चमत्कार घडवला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : शरद पवार जसे कमीतकमी जागेत शेतकऱ्यांना उत्पादन घ्यायला शिकवतात तसेच त्यांनी कमीतकमी जागेत सरकार स्थापन करण्याचा चमत्कार घडवला, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, … Read more

चप्पल दाखवा, दगडफेक करा हे शिवसेनेचे जुने छंद, अमृता फडणवीस यांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर

मुंबई : शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनाला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. या आंदोलनाचा समाचार अमृता फडणवीस यांनी या ट्विटवरून घेतला आहे. हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. चप्पल दाखवा, दगडफेक करा, हे शिवसेनेचे जुने छंद आहेत, अशी टीका करून त्यांनी शिवसेनेच्या जोडे मारो … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची धडप; मोर्चेबांधणीला सुरुवात

राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचं पारड जड; शिवसेनेकडील गृह खाते राष्ट्रवादीकडे?

गृह खाते आपल्याकडेच राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. परंतु बार्गेनिंगमध्ये शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पद जरी शिवसेनेकडे असलं तरी उपमुख्यामंत्री पदासह महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत.