सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा! डाळींच्या किंमती 20 टक्क्यांनी स्वस्त
मुंबई । वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरच्या उंचीनंतर तूर डाळच्या किंमतींमध्ये 15-20% घट झाली आहे. सरकारने केलेल्या उपाय योजनांमुळे मसूर व हरभऱ्यासह अन्य डाळींचे भाव स्थिर राहिले आहे किंवा घट झाली आहे. 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सरकारने तूर आयातीसाठी मुदतवाढ जाहीर केल्यापासून लातूरमध्ये उच्च दर्जाची तूर डाळींची एक्स-मिल किंमत … Read more