1983 World Cup :आजच्याच दिवशी भारताने घातलेली जगज्जेतेपदाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 25 जून 1983 … भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अजरामर होणारी ही तारीख. हा असा दिवस आहे ज्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. याच दिवसानंतर क्रिकेट हा भारतात एक धर्म झाला. आजपासून बरोबर 37 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. या सामन्यांत कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले. … Read more

याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये ५० धावांच्या आतच बाद होऊन टीम इंडियाने केला होता विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात बलाढ्य संघांना हरवण्याची क्षमता सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे. आजच्या युगात कोणताही संघ भारताला कमी लेखण्याची चूक करू शकत नाही. हेच कारण आहे की भारतीय संघात आज इतकी क्षमता आहे की तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरूद्ध मोठं मोठा स्कोअर नोंदवू शकला आहे. भारताच्या फलंदाजीची क्रमवारी इतकी मजबूत आहे की ते अगदी … Read more

सचिन तेंडुलकरला मागे टाकत राहुल द्रविड ठरला भारताचा महान टेस्ट क्रिकेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विस्डेन इंडियाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड हा गेल्या 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. विशेष म्हणजे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकून राहुलने ही कामगिरी केली आहे. विस्डेन इंडियाच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर झालेल्या या सर्वेक्षणात द्रविडला एकूण 11,400 चाहत्यांपैकी 52 टक्के … Read more

‘…तर म्हणूनच विराट हा जगातील नंबर एकचा फलंदाज आहे’- सुनील गावस्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज आहे. तो मैदानावर वेगाने धावाही करतो आहे आणि बर्‍याचदा अनेक दिग्गज त्याची चर्चाही करतात. अलीकडेच माजी खेळाडू सुनील गावस्करनेही विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. विराट कोहली आज अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज असल्याचे कारण सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्करने विराट कोहलीची … Read more

वयाच्या १९ व्या वर्षी ‘या’ महिला क्रिकेटपटूने दुहेरी शतक झळकावून रचला इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधना हिच्या नावावर आज अनेक विक्रम आहेत. २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंधनाने भारताकडून २ कसोटी, ५१ वनडे आणि ७५ टी -२० सामने खेळलेले आहेत. मंधनाने ५१ एकदिवसीय सामन्यातून २ हजार २५ धावा केल्या असून त्यामध्ये ४ शतके आणि १७ … Read more

श्रीशांतला ‘या’ राज्याच्या रणजी संघात मिळू शकते संधी,मात्र द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१३ साली आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे ७ वर्षाच्या बंदीचा सामना करीत असलेल्या भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. केरळ रणजी संघाचे प्रशिक्षक टीनू योहानन यांनी गुरुवारी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या केरळ क्रिकेट संघातील निवडीबाबत विचार केला … Read more

गांगुलीची नेतृत्व क्षमता स्वाभाविक होती: श्रीकांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे की, सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यातली नेतृत्व क्षमता ही स्वाभाविकच आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेलं श्रीकांत स्टार स्पोर्ट्स १ चा तामिळ कार्यक्रम’क्रिकेट कनेक्टेड अट्टम थोडारम’ मध्ये म्हणाले, … Read more

आता क्रिकेट येणार नव्या स्वरूपात…एकाच सामन्यात ३ संघ खेळणार; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील क्रीडा कार्यक्रम बंद झालेले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून क्रिकेटही बंदच आहे. मात्र आता क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येते आहे. वेस्ट इंडिजचा संघही इंग्लंडचा करणार आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट हे नव्या स्वरूपात खेळवले जाणार आहे. २७ जून ला दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानावर तीन संघांमध्ये … Read more

“फलंदाजीत जर धोनी वरच्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने अनेक विक्रम केले असते,”- गौतम गंभीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनीने जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर आजच्या घडीला तो फलंदाजीतील अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले असते, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. ऑनलाईन झालेल्या आपल्या मुलाखती दरम्यान गंभीरने क्रिकेट विषयी मनसोक्त गप्पा मारल्या. धावांचा पाठलाग करताना धोनी कि विराट कोहली यांच्यातील … Read more

विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more