कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

पुढचे दोन आठवडे पेट्रोल -डिझेल मध्ये दर वाढ सुरूच राहणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांकडून सोमवारी सलग नवव्या दिवशी दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचे ७५.७८ रु प्रति लिटर दर आज ७६. २६ झाले आहेत. तर रविवारी ७४.०३ रु भाव असणाऱ्या डिझेलचे भाव ७४.६२ रु प्रति लिटर झाले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात या दरांमध्ये … Read more

पॅनकार्ड संदर्भातील ‘ही’ चूक तुमच्याकडून झालेली नाही ना? अन्यथा बसू शकतो १० हजारांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुतेक बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी आणि इतर आर्थिक कामांसाठी पॅन कार्ड हे अनिवार्य केलेले आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठीही तुमच्याकडे दहा अंकी पॅन क्रमांकह असावा. जर तुम्ही पॅन कार्ड ठेवले तर बरीच महत्त्वाची कामे सहजपणे पार पडतील. मात्र, आपल्यास हे जाणून घेणे महत्वाचे आहे की पॅन कार्डशी संबंधित कोणतीही चुकीची … Read more

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या स्कीमअंतर्गत ९ हजार करोड रुपये बळीराजाच्या खात्यांत जमा; ३१ जुलै नोंदणीसाठी शेवटची तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात सुमारे १४,००० कोटी रुपयांचे पीक विमा दावे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त ९,००० कोटी रुपयांच्या दावे हे निकाली काढले गेलेले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पीक विमा दावे हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात निकाली काढण्यात आले आहेत, … Read more

धक्कादायक! संचारबंदी असतानाही पुण्यात अकरावीची परीक्षा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊनच संचारबंदी जाहीर करण्यापूर्वीच शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सामुदायिक संसर्ग आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात होता. त्यामुळे काही परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या तर राज्यातील परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. म्हणूनच संचारबंदीचे नियम शिथिल केले असूनही शाळा महाविद्यालयांना अद्याप परवानगी … Read more

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more

कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांच्या यादीत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली असून, त्यात देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट 50 संस्थांमध्ये गणले गेले असून, महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. … Read more

भारत पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये ? नोमुराचा अहवाल; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता, ज्यामध्ये आता हळहळू शिथिलता आणली जात आहे, मात्र असे असले तरी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढच होताना दिसते आहे ज्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा घेतलेला हा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका संस्थेनं … Read more

आजी माजी आमदार, खासदारांचे वेतन कपात करून कोरोना योद्ध्यांना वेळेवर मानधन द्या – भीम आर्मी 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | सध्या कोरोना संकटामुळे दोन महिने संचारबंदी असल्याकारणाने राज्यातील कामकाज बंद होते. सध्या हळूहळू कामकाज सुरु झाले असले तरी राज्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शासकीय नोकरदारांचे पगार … Read more