संजय राठोड तुम्ही चुकलातचं आता तुम्ही स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे; तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत उडी मारून जीवन संपवले होते. या आत्महत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

प्रभू श्रीरामचंद्रांचे सुद्धा असे स्वागत झाले नसेल; पोहरादेवी प्रकरणावरून महेश टिळेकर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनाला वनमंत्री संजय राठोड काल पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी कोरोणा नियम पायदळी तुडवत एकच गर्दी केली होती. त्या प्रकाराची सगळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. समाज माध्यमात देखील त्याच्यावर टीका केली करत उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. … Read more

तरुणांनो राजकारणात यायचं तर हे तीन “एम” पाहिजेच; आमदार दिलीप मोहिते यांनी दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनो राजकारणात येऊ नका कारण राजकारणात यायचं असेल तर तीन एम पाहिजेच. ते तीन एम म्हणजे “मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवर” असं सांगत आळंदी – खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तरुणांनी राजकारणात येण्यापेक्षा उद्योगधंद्यात करियर करावे असा सल्ला देखील दिला. मोहिते यांनी आज खेड तालुक्यातल्या सत्करस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील एका … Read more

राजीनामा तर घेतला चौकशीचे काय? न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाचा सवाल!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर संपूर्ण महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण व समाजकारण तापलेले असताना. शेवटी संजय राठोड या मंत्र्यांनी राजीनामा तर दिला. पण तो फक्त राजीनामा देऊन भागणार नाही. त्यासाठी निपक्ष व न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल पूजा चव्हाण यांच्या कुटुंबास खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन बंजारा समाजाच्या वतीने माजलगाव … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more

Work From Home करता करता थोडं Work For Village केलं अन् आज ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नवीन पिढीने राजकारणात सहभाग घ्यायला पाहिजे, तरुण हेच देशाचे भविष्य भवितव्य ठरवतील, अशा प्रकारचे वाक्य चौकाचौकात ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात तरुणांचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो. पण अशाच पिढी नी पार राजकारणामध्ये गावचे ‘ कोरस् गावचे उदाहरण हे एक वेगळेपण ठरवत आहे. या गावातील तरुणांनी पिढी नी … Read more

मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का मतदान केले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती तब्बल १२३ मतांनी निवडून आली आहे. मी दारुही वाटली नाही अन् मी पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले असं सोनवणे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रने तिच्याशी संवाद … Read more

21 वर्षांचा ऋतुराज देशमुख ठरला सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य; स्वत:चं पॅनल उभं करुन जिंकून दाखवलं

सोलापूर |  गावाचं राजकारण म्हटलं तर शहाणी माणसं त्यापासून स्वत:ला चार हात दूर ठेवणंच पसंत करतात. चारचौघांत सरकारवर टीका करत असताना स्वत: मात्र मतदान करण्यातही त्यांचा उत्साह अनेकदा नसतो. अशा एका तरुणानं गावच्या राजकारणात उडी घेत स्वत:चं पॅनल उभं करुन ते निवडून देखील आणण्याचा विक्रम केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील घाटणे या गावात ऋतुराज … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more