सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत मोदींनी UN मध्ये दिला नवा मंत्र

नवी दिल्ली । कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने जनआंदोलन उभे केले आहे असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोनाचे संकट जेव्हा भारतात आले तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभा राहिला आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. … Read more

आता तुमच्या गाडीमध्ये बसविली जाईल हिरव्या रंगाची नंबर प्लेट , पिवळ्या रंगात लिहावा लागेल Number, सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता इलेक्ट्रिक कारसाठी विशेष सुविधा देण्याची तयारी केली जात आहे. त्यांना पार्किंग आणि टोलमध्ये विशेष सवलत दिली जाऊ शकते. या वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी त्यांच्यावर ग्रीन नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी, आता या वाहनांच्या नंबर प्लेटच्या रंगाविषयी स्पष्टीकरण देताना, सरकारने सांगितले की बॅटरीवर चालणाऱ्या या वाहनांवर ग्रीन नंबर … Read more

अशाप्रकारे मिळतो आहे 50 किलो तांदूळ केवळ 75 रुपयांना, खूपच उपयुक्त आहे मोदी सरकारची ‘ही’ योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारची पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही सध्याच्या कोरोना संकटाच्या वेळी गावे आणि गरीबांसाठी मोठी मदत म्हणून समोर आली आहे. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे तो खाण्यापिण्याच्या समस्येस सामोरे जाऊ शकत नाही. खेड्यांमध्ये यावेळी प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच लोकं आहेत. अशा कुटुंबांना दरमहा फक्त 75 रुपये देऊन 50 किलो तांदूळ आणि … Read more

ग्राहकांसाठी मोदी सरकारचा नवीन कायदा लागू , काय आहे कायद्यात वाचा?

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे देशभरात दाखल झाले आहेत. ग्राहक मंचामार्फत अनेक प्रश्न सोडवले जात आहेत परंतु त्याला ,म्हणावे इतके यश येत नाही. तसेच आटा ग्राहकांच्या हितासाठी मोदी सरकार नवीन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. ग्राहक सरंक्षण कायदा २०१९ हा कायदा २० जुलै पासून लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. … Read more

‘हा’ रेल्वे मार्ग पर्यायी भागातून न्या, अन्यथा वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

मुंबई । वाघांच्या संवर्धनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगिले जाते ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्प बाहेरून इतर पर्यायी भागातून करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना … Read more

इराणने भारताला रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढल्याने राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा, म्हणाले..

नवी दिल्ली । इराणने चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून भारताला बाहेर काढलं आहे. जागतिक राजकारणात भारतासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. अशा वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा तिखट शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला आहे. करोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का? असा उपरोधिक टोला विशालने लगावला आहे. करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अगदी लॉकडाउनचा … Read more

आता मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळेल गॅरेंटेड नफा, LIC मार्फत मिळू शकेल लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान वंदना योजनेचा कालावधी (पीएमव्हीव्हीवाय) हा 3 वर्षांसाठी वाढविला होता. या मंजुरीनंतर आता पंतप्रधान व्यय वंदना योजनेची अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रधानमंत्री खर्च वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना असून त्या अंतर्गत मासिक पेन्शनचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ … Read more

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ‘अशी’ करा नोंदणी, मोफत मिळवा गॅस सिलिंडर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची नोंदणी … Read more

सुरु करा LED लाइट बनवण्याचा व्यवसाय, होईल भरपूर कमाई; जाणुन घ्या सर्व काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आशियातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना म्हंटले की, एलईडी बल्बमुळे वीज बिल कमी झाले आहे. एलईडी बल्बमधून सुमारे 450 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड हा वातावरणात जाण्यापासून रोखत आहे, म्हणजेच प्रदूषण कमी होत आहे. देशात एलईडी बल्ब (एलईडी) ची मागणी झपाट्याने वाढतच आहे. एलईडी … Read more