लडाखच्या कारगिलमध्ये जाणवले भूंकपाचे धक्के; जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशाही हादरले

लेह । लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ४.५ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. कारगिल येथे दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येस ११ किलोमीटर अंतरावर आहे. लडाखमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्का जाणवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी अडीच वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी … Read more

टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर … Read more

काय पोरकटपणा आहे! तिथे मॅप बदलले असताना इथे ॲपवर बंदी घातली जातेय; आव्हाडांची टीका

मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय … Read more

भारतातील कोणत्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांची किती गुंतवणूक आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । का आपणास हे ठाऊक आहे की, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म ग्लोबल डाटाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत चीनच्या भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूकीत 12 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ही 381 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 2,800 कोटी रुपये) होती जी … Read more

केंद्र सरकारने बंदी घातलेली ५९ अ‍ॅप कोणते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतरही हा तणाव कायमच आहे. भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. सध्या सीमेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी गुप्तचर यंत्रणांनी चीनी अँपमधून भारतीयांची माहिती इतर देशांना पाठविली जात असल्याची माहिती दिली … Read more

चीनची खैर नाही! भारतीय लष्कर शक्तिशाली टी-९० भीष्म टॅंक गलवान खोऱ्यात करणार तैनात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिपेला पोहोचला आहे. चीनकडून सातत्यानं मोठा फौजफाटा सीमेवर तैनात होत असलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० टँक तैनात केले आहेत. हे टँक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

लडाख दौऱ्यात लष्करप्रमुखांनी जखमी जवानांची विचारपूस करत वाढवलं मनोबल

लेह । सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चीनशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह येथे पोहोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी लेहच्या सैन्य रुग्णालयात भेट दिली आणि गलवान खोऱ्यातील संघर्षांतील जखमी सैनिकांची विचारपूस केली. … Read more

सिताराम येचुरी चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांना खरंच बाॅस म्हणाले होते का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी चिनी अध्यक्षांना आपला बॉस म्हणून संबोधलेला दावा केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट फिरतो आहे. हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्क्रीनशॉटमध्ये वास्तविक ट्वीटपासून अनेक विसंगती दिसून आल्याचे आढळून आले आहे. ट्विटमध्ये नमूद केलेली तारीख २० ऑक्टोबर, २०१५ ही येचुरी ट्विटरवर सामील … Read more