अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

एलन मस्क यांची टेस्ला भारतात 2.8 लाख लोकांना देणार रोजगार, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

नवी दिल्ली । अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला (Tesla) कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापित करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी शनिवारी ही माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या निवेदनानुसार अमेरिकन कंपनी टेस्ला कर्नाटकमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट उघडणार आहे. ते पुढे म्हणाले की,”राज्यातील तुमकूर जिल्ह्यातही औद्योगिक कॉरिडोर तयार … Read more

पत्नी रूसून मुलांसहित गेली माहेरी! पती आणायला गेला तर पत्नीने केले असे काही …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरा बायकोमध्ये भांडनं आजकाल खूप नॉर्मली पाहायला मिळतात. त्यावर बायका रूसून माहेरीही जातात. पण नवऱ्याने आणायला गेलं की बऱ्याचदा परतही येतात. पण लुधियाना, पंजाब येथील एका महिलेने ती भांडून माहेरी गेल्यानंतर पती न्यायला आल्यानंतर मित्राच्या साहाय्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. नवऱ्यावर हल्ला करणाऱ्या या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा विवाह 2003 … Read more

” मूर्ती लहान पण कीर्ती महान”; IAS अधिकारी आरती डोगरा यांची कहाणी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेथे इच्छा आणि आकांक्षा मोट्या असतात तेथे जिद्ध आपोआपच मदत करते असते. जिद्दीच्या जोरावर माणसं अनेक अडचणींवर मात करत आपलं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात यश प्राप्त करत असतात.अशीच एक संघर्षमय कहाणी राजस्थानमधील जिल्हाधिकारी यांची आहे. आरती डोगरा या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या उंचीने फार कमी आहेत. त्यांची उंची … Read more

काँग्रेसने ‘या’ २ नेत्यांवर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची सोपवली कामगिरी

नवी दिल्ली । बंडखोरी करून राजस्थानातील गहलोत सरकार अडचणीत आणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना काँग्रेस पक्ष गमावू इच्छित नाही. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांना सचिन पायलट यांची समजूत काढण्याची कामगिरी सोपवली आहे. पायलट यांना पक्षात पुन्हा आणण्याचा हे नेते प्रयत्न करतील. या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा … Read more

… म्हणून सचिन पायलट समर्थक गटाने ठोठावला आता हायकोर्टाचा दरवाजा

जयपूर । राजस्थानमधील राजकीय नाट्य अजून संपलेले नसून काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट याच्या गटाने आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्षांनी सचिन पायलट गटाला व्हिपचे पालन न केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा दावा करत या नोटिशीला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले … Read more

एक किलो टोमॅटोची किंमत 100 रुपये ! किंमती का वाढत आहेत सरकारने दिले ‘हे’ कारण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची … Read more

सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जयपूर । सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. दरम्यान, राजस्थानमध्ये अचानक उफाळलेल्या या बंडाळीमुळे काँग्रेस सर्तक झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्हा व गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे राजस्थानमधील प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी यासंदर्भात महत्त्वाचं ट्विट केलं … Read more

भाजपने राजस्थानमध्ये घोडेबाजार केला असून माझ्याकडे त्याचा पुरावा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर । राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरील अस्थिरतेचे संकट कायम असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सचिन पायलट यांनी भाजपा नेत्यांसोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. Horse trading was being done in Jaipur, we have the proof. … Read more

राहुल गांधी यांची मर्जी राखण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले- सचिन पायलट

जयपूर । आपल्याला राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद नकोच होते असा गौप्यस्फोट राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले गेलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्याला गळ घातल्यामुळेच आपण या पदासाठी तयार झालो, मात्र आपली ते पद स्वीकारण्याची इच्छाच नव्हती, असे पायलट म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या नाराजीवर पायलट यांनी जाहीर भाष्य केलं आहे. “आपण … Read more