फडणवीस महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत, सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहित- प्रकाश आंबेडकर

अकोला । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत केलेल्या भाकितावरून चिमटा काढला आहे. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहीत. ते तारीख आणि वेळही सांगतील, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

महाविकास आघाडीमध्ये वाद व्हावेत याची काही लोक वाट बघत आहेत- बाळासाहेब थोरात

मुंबई । मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना राष्ट्रवादीनं फोडल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होत. मात्र, यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं वृत्त … Read more

महाविकास आघाडीत भाजपपेक्षा जास्त हुशार माणसं- रोहित पवार

मुंबई । भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष भाजपला आहे. इतकेच नव्हे तर रोहित पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी … Read more

काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

राजकारणात शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही; राणेंचा फडणवीसांना सल्ला

मुंबई । ‘राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही,’ असा सल्ला माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत असेल. पण शरद पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

कोरोना संकटात फडणवीसांनी फक्त २ तासांत कित्येक प्रश्न सोडवले असते- चंद्रकांत पाटील

मुंबई । कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला. तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही असा चिमटाही चंद्रकांत … Read more

राज्यातील सरकार अस्थिर करुन फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये- संजय राऊत

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करुन आपल्याला फायदा होईल, या भ्रमात विरोधी पक्षाने राहू नये. प्रत्येक सरकारमध्ये मग ते एकपक्षीय असले तरी त्यांच्यात कुरबुरी असतातच. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत भाजपाला टोला लगावला. ते शनिवारी ‘झी २४ तास’ … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाडांचे सूचक विधान; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक विधान केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते … Read more