यापुढे केंद्राच्या संमतीशिवाय राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही; केंद्रीय गृह विभागाचे स्पष्ट निर्देश

Amit Shaha

नवी दिल्ली । देशात काही राज्यात कोरोना प्रकोपाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच राज्यांना आता केंद्राच्या संमतीशिवाय लॉकडाऊन लावता येणार नाही. मात्र कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये … Read more

Flipkart विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची CAIT ची मागणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फ्लिपकार्टवर भारतीय राज्य नागालँडला भारता बाहेरील भाग असल्याचे म्हंटले आहे. या गंभीर प्रकरणावर कॅट प्रतिनिधीमंडळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, फ्लिपकार्टने नागालँड आणि … Read more

फडणवीसांनी घेतली अमित शहांची अचानक भेट; राज्यात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला उधाण

नवी दिल्ली । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये किमान तासभर चर्चा झाली. दरम्यान  ऑपरेशन लोटस तयार झालेलं नाही. त्याची चर्चाही झाली नाही. या भेटीतील चर्चेचे विषय महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही … Read more

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीने केली CBI चौकशीची मागणी; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सीबीआय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चाहते आणि अभिनेते शेखर सुमन तर सतत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, नुकतेच राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनीही … Read more

भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न … Read more

‘भाजपने व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटी खर्च केले, हेच पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?’

रांची । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर बडे नेते सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित … Read more

…म्हणून अमित शहांनी घेतला ‘हा’ तडकाफडकी निर्णय

नवी दिल्ली । केंद्रीय गृह विभागाची प्रिसिद्धीविषयक काम पाहणाऱ्या मीडिया विंगवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कमालीचे नाराज झाले आहे. यामुळे त्यांनी संपूर्ण मीडिया विंग बदलली आहे. या बदलामध्ये या टीमच्या प्रमुख वसुधा गुप्ता यांची बदली प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) सत्यशोधन विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. तर, भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) वरिष्ठ अधिकारी नितीन वाकणकर यांच्या … Read more

राहुल गांधींचा शायराना अंदाज, हा ‘शेर’ म्हणत अमित शहांना हाणला टोला

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह … Read more

.. म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना तातडीनं फोन

नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more