आता फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे; बेरोजगारीवरून शिवसेनेचं केंद्रावर टीकास्त्र

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची भेसूर स्थिती जनतेसमोर खुल्या दिलाने मांडण्याऐवजी सरकार देशात सारे कसे आलबेल आहे आणि आता फक्त सोन्याचाच धूर तेवढा निघायचा बाकी आहे, अशा स्वप्नाळू दुनियेची सैर देशवासियांना घडवत आहे असं सामनातून म्हंटल. देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस … Read more

नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more

खिशात पैसे नसल्यास सोनू सूद व्यवसाय सुरू करण्यास करेल मदत, गावातील तरुणांना मिळेल व्यवसाय करण्याची संधी

नवी दिल्ली । कोरोना काळातील लॉकडाऊन काळापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोट्यावधी लोकांना खूप मदत करत आहे. त्याचा हा ट्रेंड अद्यापही संपलेला नाही. सोनू सूदने परदेशात काम करणाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मागील वर्षातच वेगवेगळ्या भागात आणि परदेशात मदत केली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या या कलाकारानेही आपली मदत करण्याची पद्धत ही वेळ आणि गरजेनुसार बदलली आहे. … Read more

म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

कोविड -१९ मुळे आशिया-पॅसिफिक प्रदेशात गेल्या सर्वाधिक नोकऱ्या, 81 मिलियन लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था स्तब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनच्या (ILO) नुकत्याच केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, आशिया-पॅसिफिक प्रदेशात कोरोना साथीच्या आजारामुळे 81 मिलियन लोकांना रोजगार गमवावे लागले. आयएलओच्या आशिया-पॅसिफिक प्रदेशाचे संचालक चिहको असदा म्हणाले की, कोविड -१९ चा संपूर्ण जगापेक्षा या भागावर अधिक परिणाम झाला आहे. त्यांच्या मते, … Read more

कोरोना कालावधीत बेरोजगारांमध्ये झाले 16 कोटी रुपयांचे वितरण, कामगार मंत्रालयात दररोज एक हजार अर्ज येत आहेत

नवी दिल्ली । कामगार मंत्रालयाची अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojna) कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) काळात ज्यांनी नोकरी गमावली त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. सरकारकडून त्याचे नियम बदलल्यानंतर आणि पगाराच्या 50 टक्के इतक्या लाभाचे प्रमाण वाढवल्यानंतर बेरोजगार लोकांमध्येही याबाबत चांगला ट्रेंड दिसून येतो आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार … Read more

चांगली बातमी! 2018 नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर झाला कमी

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी एक चांगली बातमी आहे. नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीच्या दरात (unemployment rate in India) घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ते 6.51 टक्के होते. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 6.7 टक्के होता. यामध्ये शहरी बेरोजगारीचा दर सुमारे 7.07 टक्के होता, जो ऑक्टोबरमध्ये 7.15 टक्के होता. बेरोजगारीची ही आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

अटल विमा योजनेबद्दल सरकारची मोठी घोषणा, बदललेले नियम, नोकरी गेल्यास मिळणार अर्धा पगार

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात बेरोजगारांना दिलासा देताना सरकारने मोठी घोषणा केली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने योजनेंतर्गत बेरोजगारीच्या फायद्यांचा दावा करण्याच्या नियमांना सरकारने शिथिल केले आहे. म्हणजेच, आता आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त काळजी करण्याची गरज नाही. आता त्याचे नियम पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहेत. या नियमांबद्दल आणि … Read more