आता मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळेल गॅरेंटेड नफा, LIC मार्फत मिळू शकेल लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान वंदना योजनेचा कालावधी (पीएमव्हीव्हीवाय) हा 3 वर्षांसाठी वाढविला होता. या मंजुरीनंतर आता पंतप्रधान व्यय वंदना योजनेची अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रधानमंत्री खर्च वंदना योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना असून त्या अंतर्गत मासिक पेन्शनचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ … Read more

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना … Read more

सगळ्या सणांची नावे घेतली पण… – असद्दुदीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २ ची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधी पक्ष नेते सोशल मीडियावर … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more

LIC ने ‘या’ स्कीम मध्ये केला बदल; दर महिन्याला मिळणार १० हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची पंतप्रधान वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) ही भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) चालवते. ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित ही एक नॉन-लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग स्कीम आहे. अलीकडेच वित्त मंत्रालयाने तिचा कालावधी तीन वर्षांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविला आहे. या योजनेंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक … Read more

रामदेव बाबांच्या पतंजलीची ऑनलाईन ऑर्डर साईट; मिळणार फ्री होम डिलिव्हरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच लोकांना खादीसारख्या वस्तूंची खरेदी तसेच या वस्तूंना पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्याच्या सुमारे ४८ तासांच्या आतच बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद भारतात देशी उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी खास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, ज्यामध्ये केवळ स्वदेशी उत्पादनेच उपलब्ध केली जाणार आहेत. ही वेबसाइट सुरु केल्यानंतर, पतंजली … Read more

लाॅकडाउनबाबात होणार मोठी घोषणा? पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता लाईव्ह

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आत वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी लोकडाऊन चा कालावधी पुन्हा काही दिवस वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशात एकूण ७० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल – असदुद्दीन ओवेसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.