Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे … Read more

CAIT चा दावाः देशभरात सुरु आहेत 7 कोटीहून अधिक दुकाने आणि शोरूम, भारत बंदचा कोणताही परिणाम नाही

नवी दिल्ली । शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा (Bharat Band) मार्केट्स आणि वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. बाजारपेठेत नेहमीप्रमाणे व्यावसायिक व्यवहार सुरू आहेत. मालवाहतुकीसाठी ट्रांसपोर्टही चालू आहे. दिल्लीतील सर्व घाऊक व किरकोळ बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार होत आहेत. असे म्हणणे आहे देशातील व्यापार्‍यांची सर्वात मोठी संघटना असोसिएशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांचे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या या … Read more

शेतकर्‍यांसाठी बातमी – धान्यासाठी सरकार आणत आहे नवीन योजना, 15 राज्यांत सुरू झाला पायलट प्रोजेक्ट

farmers furtilizers

नवी दिल्ली । देशातील पोषण सुरक्षेला व्यावहारिक रूप देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने तांदूळ पौष्टिक व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत पायलट प्रकल्प राबवला आहे. ही पायलट योजनेला 2019-20 पासून तीन वर्षांसाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी एकूण 174.6 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे. या पायलट … Read more

Ration Card काही राज्यात मोफत तर काही राज्यात नाममात्र शुल्क घेऊन बनविले जाते, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील बर्‍याच राज्यात रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारे इथल्या बर्‍याच प्रकारात (Categories) रेशनकार्ड बनवत आहेत. रेशन कार्ड बनवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेशनकार्ड बनवले जात आहेत. बर्‍याच राज्यात रेशन कार्ड मोफत दिले जाते, मात्र काही राज्यात त्यासाठी 5 ते … Read more

IMD ने ‘या’ राज्यांसाठी जारी केला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ येथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असे सांगितले आहे की दक्षिण राजस्थानवर सध्या कमी दाबाची परिस्थिती आहे, जी येत्या दोन दिवसांत पश्चिमेकडे सरकू शकते. त्याचबरोबर, येत्या दोन दिवस चक्रीय वादळाची परिस्थिती देखील तयार होईल. यावेळी मान्सूनही या भागात सक्रिय … Read more

पान मसाला-सिगारेट लवकरच होणार महाग, GST Council च्या 41 व्या बैठकीत घेतला जाणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST-Goods and Service Tax) परिषदेची 41 वी बैठक 27 ऑगस्ट रोजी होऊ शकते. GST Council च्या या बैठकीचा एकमेव अजेंडा कंपन्सेशनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर असेल. याशिवाय बैठकीत नुकसान कंपन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन मुख्य सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये जीएसटी कौन्सिलच्या या … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more

पत्नी माहेरी जाताच २१ वर्षीय प्रेयसी सोबत युवकाची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड मधील सुरगंज जिल्यातील दोन मुलाचा बाप असलेला आणि त्याची २१ वर्षाची प्रियसी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सरगुजा जिल्ह्यामधील गव्ह्ज गावात राहणारे विनोद हे दोन मुलांचे वडील होते.त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची बायको आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर … Read more

छत्तीसगड मधील सुरक्षा दलांच्या कॅम्प मध्ये जवानाकडून आपल्याच साथीदारांवर गोळीबार; २ जवानांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अमदाई व्हॅली कॅम्पमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये वाद झाला. या वेळी एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत सीएएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. आमदाई व्हॅली कॅम्पमध्ये सैनिकांमध्ये भांडणे झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत एका जवानानं आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. सीएएफ ९ या बटालियनच्या जवानाने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

लाॅकडाउनच्या दरम्यान पटरीवरुन चालत येत होते घरी, रेल्वे अंगावर गेल्याने दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडमधील मारवाही पेंद्र गोरेल्ला जिल्ह्यातील गोरखपूर येथील खाड बियाणे कंपनीत काम करणारे चार मजूर लॉकडाऊन दरम्यान रेल्वे ट्रॅकद्वारे घरी परतत होते.यावेळी माल ट्रेनमुळे दोन मजूर ठार झाले.लॉक डाऊनमुळे काम बंद पडल्यामुळे काम रखडल्यानंतर चार कामगार रेल्वेच्या रुळावरून आपल्या घरी परतत होते.दरम्यान, मंगळवारी सकाळी अनुपपूर-अंबिकापूर रेल्वे ट्रॅकवर दोन कामगारांना माल ट्रेनने धडक … Read more