मोबाइल चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबलच्या किंमती अचानक 25% ने वाढल्या ! माहित आहे का? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनकडून आयातीवरील बंदी आणि चीनविरोधी भावना यामुळे आता मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. चार्जर, स्क्रीन गार्ड, कव्हर, केबल यासारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजची 70-80 टक्के आयात ही चीनमधून होत होती. आता त्यांच्या किंमती या 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चिनी वस्तूंची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या लॉकडाउनच्या 2 महिन्यातही … Read more

भविष्यात हॉवर्डमध्ये मोदींच्या ‘या’ ३ अपयशांचा दाखला दिला जाईल- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवलं … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

पराठ्यानंतर आता पॉपकॉर्नवर तुम्हाला द्यावा लागेल 18 टक्के जीएसटी, माहित आहे का ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता तुम्हाला तयार खाण्याच्या पॉपकॉर्नवरदेखील 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. अ‍ॅडव्हान्सिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगच्या (एएआर) गुजरात खंडपीठाने रेडी-टू-ईट पॉपकॉर्न मध्ये मक्याचे धान्य गरम करून मीठा सारखे इतर पदार्थ घातले जातात यासाठी 18 टक्के जीएसटी लागू करण्यास सांगितले आहे. एएआर च्या गुजरात खंडपीठाचा हा निर्णय सुरत येथील जय जलाराम एंटरप्राइझ या पॉपकॉर्न … Read more

महाविकास आघाडीचं पॅकेज ऐकून भाजपचे डोळे पांढरे होतील – हसन मुश्रीफ

कोल्हापूर । आमचं सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी मोठं पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळं केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. भाजपने महाराष्ट्रात ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी … Read more

आपल्यांनीच दिला सरलारला दगा; २४५ रुपयांना चीन कडून खरेदी केलेले किट सरकारला दिले ६०० ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दिलेल्या खराब रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट किटसाठी दुप्पट पेमेंट घेतल्याचे आता उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड -१९ची चाचणी किट भारतीय डिस्ट्रिब्यूटर्स रिअर मेटॅबोलिक्स आणि आर्क फार्मास्युटिकल्सने सरकारला बर्‍याच जास्त किंमतीला विकल्या आहेत.डिस्ट्रिब्यूटर्स आणि आयात करणार्‍यांमधील कायदेशीर वाद हा दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला नसता तर त्याचा खुलासाही … Read more

सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ! जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याने ४६२०० चा आकडा पार केला.सराफा बाजारात हि पाचवी वेळ आहे जिथे सोन्याची किंमत ही ४६,००० वर पोहोचली आहे.गुरुवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याची किंमत हि १८० रुपयांनी वाढून ४६२६५ रुपयांवर पोहोचली.ती वस्तू व सेवा कर (जीएसटी) दराच्या अधीन नव्हती.बुधवारी सोन्याचे दर हे १० ग्रॅम ४६०८५ रुपयांवर पोहोचले तर … Read more

अजित पवारांचे मोदींना पत्र, म्हणाले जीएसटी थकबाकीसोबत ५० हजार कोटींचे अनुदान द्या

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती अजित पवार यांनी मोदींना केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, … Read more

औरंगाबादमध्ये थकीत कर वसुलीसाठी जीएसटी कार्यालयाची यंत्रणा लागली कामाला,५० कोटी वसूल

जीएसटी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात आली होती. या योजनेतून २ टप्प्यात केलेल्या करवसुलीत ५० कोटींचा कर वसूल झाला आहे. २०१० पासून थकीत करदात्यांकडून ही वसुली करण्यात जीएसटी कार्यालयास यश मिळाले आहे. यासाठी औरंगाबाद जीएसटी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती तेव्हा ही वसुली करण्यात आली.  

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.