झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more

टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more

‘मास्क’चा वापर करा, पण छत्रीसारखा करू नका! मुख्यमंत्री

मुंबई । करोनाचा विषाणू कधी, कसा, कुठून हल्ला करतोय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडतानाही मास्क वापरा. मात्र, त्याचा वापर छत्रीसारखा सामूहिक करू नका. प्रत्येकासाठी स्वतंत्र मास्क ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद … Read more

कोरोना मुख्यमंत्री ठाकरेंच्या दारात; मातोश्री बाहेरील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे. या चहावाल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक, मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याची … Read more

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कामाची धडाडी पाहून जितेंद्र आव्हाड, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या करोनाबाबतच्या कामातील धडाडीचे कौतुक केलं आहे. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हृदयाची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. ती कशा प्रकारची होते हे मी सांगू इच्छित नाही. पण अशा व्यक्तिने ताण-तणावापासून लांब राहिलं पाहिजे, असं सांगितलं जातं. पण आज युद्धाची परिस्थिती … Read more