पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मिळाली नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ; यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींनी कोरोना संकटाच्या वेळी देशाला संबोधित करताना 80 कोटी देशवासियांनी खूप चांगली बातमी दिली आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यात मागील तीन महिन्यांचा खर्च जर आपण … Read more

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more

१ जुलैपासून बदलणार ‘या’ सरकारी स्किमचे नियम; करोडो लोकांवर होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील ‘अटल पेंशन योजना’ यामध्ये ऑटो डेबिटमधून सुट देण्याची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर 1 जुलैपासून या योजनेत बचत झालेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी 11 एप्रिल रोजी ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ (पीएफआरडीए)ने 30 जूनपर्यंत एपीवाय अंतर्गत ऑटो … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

२० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही – जितेंद्र आव्हाड 

ठाणे प्रतिनिधी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केलं हे मान्य करायला तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले. २० सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.  आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी हे जाहीर केले आहे. गेल्या काही … Read more

पंतप्रधान मोदींनी लॉंच केली नवी योजना, मजुरांची होणार रोज २०२ रुपयांची कमाई; करावी लागणार ‘ही’ कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, विविध शहरांमधून लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतले आहेत. आता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरित मजुरांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. ही समस्या लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मजुरांना 125 दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार … Read more

PM Kisan Scheme अंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ६ हजार रुपये; पहा नवीन यादीत तुमचे नाव आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या शेतकर्‍यांशी संबंधित सर्वात विशेष योजनांपैकी एक योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेक राज्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यापैकी यूपी हे राज्य आघाडीवर आहे, तिथूनच या योजनेला सुरुवात केली गेली होती. पश्चिम बंगाल वगळता सर्व भाजपा आणि बिगर भाजपा शासित लोक आपल्या शेतकर्‍यांना अधिकाधिक पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न … Read more

कोरोनामुळे यंदाचा योगा दिवसही होणार ऑनलाईन; जिंकू शकता ‘ही’ मोठी बक्षिसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्व देशात पसरलेल्या कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जाईल. या संदर्भात सरकारने सांगितले की, यावर्षी योगा दिनावर कोणताही सामूहिक सोहळा किंवा कार्यक्रम होणार नाही. दरवर्षी योग दिन हा एका विशिष्ट थीमवर साजरा केला जातो. यंदाची थीम ‘योगासहित घर आणि योगासहित कुटूंब’ … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

PM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल तर ‘असा’ करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरीब वर्ग आणि शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित आहे. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार ८ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम सरकारकडून शेतकर्‍यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये २०००-२००० रुपये करून बँक खात्यात ट्रान्सफर केली … Read more