कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या … Read more

अमरावती जिल्हात उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई देशात गेले काही दिवस कोरोनाचा वाढता फैलाव हे चिंतेचे कारण आहे तर दुसरीकडे विविध राज्यात वेगवेगळ्या नैसर्गिक समस्या उद्भवत आहेत. पश्चिम बंगाल, ओडिसा  मधील आमफांन, उत्तराखंड मधील जळणारी जंगले आणि उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा या प्रदेशातील उष्माघात या समस्याही आ वासून उभ्या आहेत. राजस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

धक्कादायक! अश्लील फोटो काढून पोटच्या मुलानेच केले महिलेला ब्लॅकमेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मुलानेच स्वत: च्या आईविरूद्ध संपत्ती हडप करण्याचा कट रचला आहे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका मुलावर असा आरोप केला जात आहे की त्याने आपल्या नावावर मालमत्ता करण्यासाठी मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील छायाचित्र काढले आणि नंतर तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने याबाबत … Read more

सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर … Read more

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

लाॅकडाउन दरम्यान घर‍ात घुसला ६ फुट लांब कोबरा; नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुमारे सहा फूट उंच किंग कोब्रा नागाने घरात प्रवेश करताच राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक कुटुंबामध्ये गुरुवारी घबराट पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी आली आणि सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कोब्राला पकडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला.या बचावा दरम्यान कोब्रा नागाने वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या केसीसी … Read more

लहान मुलांना कोरोनापासून कसं दूर ठेवावं? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या सातत्याने वाढतच आहे.शनिवारी या आजाराने देशातील सर्वात तरुण कोरोना संक्रमित मुलाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कलावती शरण मुलांच्या रूग्णालयात कोरोना संक्रमणामुळे केवळ ४५ दिवसांच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला.या मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. मुलाचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.आता रुग्णालय प्रशासन तपासणी करीत आहे की … Read more

देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, … Read more

राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद

राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केले. या टोळीने राजस्थान पोलीस मागावर असल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास जोधपूरमध्ये हैदोस घालू असा धमकीवजा इशारा या गुंडांनी फोनद्वारे दिला होता.