एलन मस्कची कंपनी Tesla चे मुंबईत होणार ऑफिस ! युनिट सुरु करण्याबाबतही महाराष्ट्र सरकारशी होतेय चर्चा

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला (Tesla) चे ऑफिस मुंबई येथे सुररू होणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की,”टेस्लाने अनेक अनेक राज्यात सर्वे केला आहे आणि ते म्हणतात की, महाराष्ट्रातील उद्योगाचे वातावरण खूप उत्साहवर्धक आहे. अशा वेळी कंपनी महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” … Read more

मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

रिझर्व्ह बँकेने आता ‘या’ बँकेवर घातली बंदी, आता ग्राहकांना 1 हजार रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नाही

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला (Deccan Urban Co-operative Bank Limited) नवीन कर्ज घेण्यास किंवा डिपॉझिट्स स्वीकारण्यास बंदी घातली आहे. तसेच ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून आता 1000 पेक्षा जास्त पैसे काढू शकणारनाहीत. ही सूचना सहा महिन्यांसाठी आहे. सहकारी बँकेला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा नवीन … Read more

एलन मस्क यांची टेस्ला भारतात 2.8 लाख लोकांना देणार रोजगार, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

नवी दिल्ली । अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला (Tesla) कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापित करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी शनिवारी ही माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या निवेदनानुसार अमेरिकन कंपनी टेस्ला कर्नाटकमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट उघडणार आहे. ते पुढे म्हणाले की,”राज्यातील तुमकूर जिल्ह्यातही औद्योगिक कॉरिडोर तयार … Read more

PM-Kisan: सुमारे 33 लाख अपात्र शेतकऱ्यांना मिळाले पीएम-किसानचे पैसे, आठवा हप्ता कधी जाहीर होणार, हे जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 32,91 लाख अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यात 2,326 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी काही लोक हे टॅक्स भरणारे आहेत. याबाबत माहिती देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) म्हणाले की,” राज्य सरकार याची चौकशी करीत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत केंद्र सरकार लघु … Read more

धक्कादायक! मास्क, हेल्मेट घालून डॉक्टर दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीचा घरात घुसून हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकातील मैसुरु येथे डॉक्टर दांपत्याच्या घरांमध्ये एक अज्ञात व्यक्ती जबरदस्ती घुसला. तब्बल 45 मिनिटे घरातील दोघांवर हल्ला आणि छळवणूक केल्यानंतर घरातून बाहेर निघून गेला. जाताना हात – पाय आणि चेहरा धुवून आरामात बाहेर पडला. यामुळे परिसरात दहशत पसरली असून आरोपीचा शोध सुरू आहे. मैसूर येथील रेडिओलोजिस्ट डॉ. केशवा पी राईचुरकर आणि त्यांची … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार! अजित पवारांनी कर्नाटकच्या मंत्र्याला ठणकावलं

मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं. कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान फक्त त्यांच्या जनतेला … Read more

राज्यांच्या जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला दहावा हप्ता, आतापर्यंत केंद्राने पाठविले आहेत 60 हजार कोटी रुपये

नवी दिल्ली । कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र आणि राज्यांचा कमाईचा आलेख खाली घसरला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम रखडले, त्यामुळे जीएसटीचे संग्रहण खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारचा पहिला पर्याय निवडला. या … Read more

कांदा पुन्हा होऊ लागला महाग, किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून काढली जाईल. या वृत्तानंतर कांद्याच्या दरात (Onion price increase) वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात (lasalgaon mandi) कांद्याचे दर अवघ्या दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर मंगळवारी … Read more

Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे … Read more