पूर्ववैमनस्यातून २४ वर्षीय तरुणाचा खून, दोघेजण ताब्यात

crime

अकोला : हॅलो महाराष्ट्र – पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना अकोट शहरातील अकबरी प्लॉट परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. हि घटना बुधवारी रात्री घडली. काय आहे प्रकरण शहरातील अकबरी प्लॉटमधील काही युवकांनी पूर्ववैमनस्यातून अब्दुल सलमान … Read more

पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाक्याच्या कानशिलात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात एका स्वयंपाक्याच्या कानशीलात जोरदार लगावलीय. कोरोना रूग्णांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचं लक्षात आल्यावर कडू यांचा पार चढला आणि त्यांनी ही मारहाण केली. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे ओळखले जातात त्यांच्या आंदोलनासाठी अन आक्रमक अंदाजासाठी.. अनेकांना बच्चू कडू यांच्या मारहाणीच्या प्रसादाचा अनुभवही अनेकदा आलाय. मंत्री … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकार  मधील शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती. राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत. जनसंपर्क व सततचे जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

कोरोना काळात मदर मिल्क बँकेचे दूध संकलन घटले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अगदी नवीन जन्म झालेली बाळांना ही आईच्या दुधाची कमतरता भासत आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही अश्या बाळांसाठी दूध संकलन केंद्राची निर्मिती केलेली आहे शिशुच्या वाढीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मदर मिल्क बँक’ म्हणजे ‘अमृततुल्य’ आहेच. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दूध संकलन … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. राज्यसरकारने … Read more