संचारबंदीमध्ये अ‍ॅमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात संचारबंदीमुळे उद्योगधंदे शिथिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. या  पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीवर जोर आहे. ई कॉमर्स कंपन्यांना चांगले दिवस आहेत. अमेझॉन, ग्रोफर्स, पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपन्यांना मनुष्यबळाची आवश्यकता भासते आहे. अमेझॉन कंपनीने साधारण … Read more

चारधाम यात्रेसाठी १ जुलैपासून ई पास सुरु, मात्र ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. आता उत्तराखंड सरकारने १ जुलैपासून चारधाम यात्रेसाठी ई पास देण्याची सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड राज्य चारधाम देवस्थानं बोर्डाने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. ज्यामध्ये यात्रेसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा नियम हा केवळ राज्यातील नागरिकांनाच … Read more

प्रतिपंढरपूर करहरमध्ये आषाढीचे धार्मिक विधी करून मंदिर बंद केले जाणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव अर्थात वारी रद्द केली आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीला धार्मिक विधी केले जाणार आहेत. तसेच मानाच्या पालख्या या वाहनातून आणल्या जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. यावेळेला सातारा येथील करहर हे प्रति पंढरपूर मानले जाते. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी … Read more

कायद्याच्या चौकटीत राहून गोंदवल्यात ‘असा’ रंगला दिंडी सोहळा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत. म्हणून गोंदवल्याच्या पायी दिंडीला विशेष महत्व आहे. ही परंपरा याआधी कधीच खंडित झालेली नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. गोंदवल्यातील श्रींचे समाधी मंदिर अद्याप बंदच असले तरी आषाढी पायी वारीची परंपरा न मोडता शासनाच्या नियमांचे पालन … Read more

घरी बसून ‘अशी’ करा आषाढी वारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक उत्सव म्हणजे वारी होय. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठुरायाचे भक्त त्याच्या भेटीच्या ओढीने त्याला भेटायला पायी जातात. कोणताच भेदभाव न ठेवता समानतेचे, एकतेचे आणि बंधुतेचे सूत्र जपत एकमेकांना सहकार्य करत भाविक आपल्या माऊलीला भेटायला जात असतात. गेली अनेक वर्षे ही वारीची परंपरा सुरु असल्याचे सांगितले जाते. १३ व्या … Read more

वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु … Read more

हा सुप्रसिद्ध अभिनेता अभिनय सोडून जातो आहे आपल्या गावी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी मुळे अनेक क्षेत्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाही या संचारबंदीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते आहे. चित्रीकरण बंद असल्याने अनेक चांगल्या कलाकारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. नैराश्य, आर्थिक कुचंबणा आणि अभिनयाची संधी मिळत नसल्याने छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याने … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more

जेनेलिया, रितेश मुलांसोबत घालवतायत गावाकडच्या शेतात वेळ; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख आणि तिचा पती रितेश देशमुख हे दोघेही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात. जेनेलिया सातत्याने आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून काहींना काही शेअर करत असते. या दोन्ही उभयंतांचे काही व्हिडिओदेखील चांगलेच व्हायरल झाले आहेत. जेनेलियाने आता खेडेगावातील झाडाच्या पाराखाली मुलांना शिकवत असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत आम्ही … Read more

वेळेवर चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पाहता केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आता म्हंटले आहे की, आपत्काळाच्या घोषणेची तुलना आपत्काळाशी होऊ शकत नाही. तसेच जर ठरविलेल्या वेळेत चार्जशीट दाखल नाही केली तर जामीन मिळणे हा आरोपीचा अधिकार असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जेव्हा वेळेत चार्जशीट दाखल … Read more