पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मिळाली नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ; यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींनी कोरोना संकटाच्या वेळी देशाला संबोधित करताना 80 कोटी देशवासियांनी खूप चांगली बातमी दिली आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यात मागील तीन महिन्यांचा खर्च जर आपण … Read more

बलुचिस्तानचा संघर्ष नक्की काय आहे, गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पाकिस्तानपासून वेगळे का व्हायचे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हल्ला केला. यात चार दहशतवाद्यांसह 10 जण ठार झाले. वास्तविक, फाळणीच्या काळापासूनच बलुचिस्तानमधील लोक वेगळ्या देशाची मागणी करीत आहेत. पाकिस्तानात राहण्याचे त्यांनी कधीच मान्य केले नाही, यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही या मागणीला पाठिंबा देणारी एक अतिरेकी संघटना आहे, … Read more

भारत सरकारने बॅन केल्यानंतर TikTok ने मांडली आपली बाजू; केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रात्री भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर भारतात बंदी घातली आहे. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपद्वारे भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान … Read more

केंद्र सरकारने बंदी घातलेली ५९ अ‍ॅप कोणते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतरही हा तणाव कायमच आहे. भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशभरातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती. सध्या सीमेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी गुप्तचर यंत्रणांनी चीनी अँपमधून भारतीयांची माहिती इतर देशांना पाठविली जात असल्याची माहिती दिली … Read more

टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग … Read more

चारधाम यात्रेसाठी १ जुलैपासून ई पास सुरु, मात्र ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. आता उत्तराखंड सरकारने १ जुलैपासून चारधाम यात्रेसाठी ई पास देण्याची सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड राज्य चारधाम देवस्थानं बोर्डाने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. ज्यामध्ये यात्रेसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा नियम हा केवळ राज्यातील नागरिकांनाच … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

आता घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा लॉकडाऊनमुळे कोणताही गरीब भुकेला राहू नये यासाठी केंद्र सरकार या कार्डांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचे काम करीत आहे. याशिवाय अनेक सरकारी योजनांमध्येही रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत हे महत्वाचे डाक्युमेंट नेहमीच अपडेट केली जाणे आवश्यक … Read more

आता स्वतःची कंपनी उघडणे झाले खूप सोपे, 1 जुलै पासून बदलणार नियम; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आता कोणत्याही भारतीय नागरिकाला आपली नवीन कंपनी उघडणे खूप सोपे केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सेल्फ-डिक्लरेशनच्या आधारे नवीन कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नव्या नियमांना अधिसूचित केले आहे. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. या नवीन नियमांनुसार कंपनी सुरू करण्यासाठीची कागदपत्रे अपलोड करण्याची गरज आता दूर केली गेली आहे. जर आपल्याला … Read more

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more