राज्यात दिवसभरात सापडले ६ हजार ३३० नवीन कोरोनाग्रस्त; आत्तापर्यंत १ लाख जण कोरोनामुक्त 

मुंबई । गेले तीन महिने राज्यात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात रोज नव्याने रुग्ण सातत्याने सापडत आहेत. मात्र याबरोबरच राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत कोरोना मुक्तही होत आहेत. राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. आज राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची रुंगणसंख्या एक लाख पार गेली आहे. कोविड … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात ठाण्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेणयात आला आहे. म्हणूनच १ जुलैपासून पुन्हा ठाणेकरांना संचारबंदीचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१ … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

‘या’ टॅबलेटची किंमत कमी करावी यासाठी अमोल कोल्हे यांनी केली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. बाजारात यावरील विविध औषधे सध्या उपलब्ध होत आहेत. बऱ्याच औषधांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आहे. बाजारात सध्या फॅबिफ्लू नावाचे औषध उपलब्ध होते आहे. या औषधाची किंमत १०३ रु इतकी आहे. रुग्णाला हे औषध १४ दिवस घ्यावे लागते. पहिल्या दिवशी १८ गोळ्या आणि उरलेले दिवस रोज … Read more

३० दिवसांत वाढले तब्बल ३ लाख कोरोनाग्रस्त; अनलाॅक १.० मध्ये वेगाने वाढले संक्रमण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या तीस दिवसांत कोरोनाचा सुमारे तीन लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉक 1.0 मध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढले आहे. मात्र, हे खरे आहे की या काळात लोक जास्तच घराबाहेर पडू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 23 मे रोजी कोविड -१९ ने संक्रमित रुग्णांची संख्या 1,25,1001 … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

पुण्यात कोणत्या भागात किती कोरोनाग्रस्त; जाणुन घ्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबईपाठोपाठ रुग्णसंख्या जास्त असणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा होय. जिल्ह्यातील प्रभागवर रुग्णसंख्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सिंहगड रोड परिसरात जनता वसाहत – दत्तवाडी: ३८६ तर कसबा विश्रामबागवाडा परिसरातील नवी पेठ-पर्वती:३६५, येथे आहेत. कोंढवा येवलेवाडी परिसरात नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ … Read more

कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपली एसयूव्ही विकून 250 कुटुंबांसाठी त्याने खरेदी केले ऑक्सिजन सिलेंडर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा सर्वाधिक कहर हा देशातील महाराष्ट्र या राज्यात सुरू आहे. देशभरातील एकूण प्रकरणांपैकी 31 टक्के सक्रिय प्रकरणे ही या राज्यातील आहेत. मुंबई हे कोरोनाचे एपिसेंटर बनले आहे. इथे अशी हालत आहे की आता रुग्णालयात रूग्णांसाठी बेड रिकामी नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील बरेच लोक … Read more

मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. अशा वेळी जे प्रकरण समोर आले आहे ते महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ होते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील परिस्थितीही चिंताजनकच आहे. खरं तर, मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत आणि आता या क्वारंटाईन सेंटरमध्येही गुन्हेगारीच्या घटना … Read more